केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रातील आठ
शसकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. यामुळे
एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी ८०० जागा नव्याने वाढणार आ...
महाराष्ट्रात हिल्यांदाच बसमध्ये प्रवाशांची मदत करण्यासाठी
महिला मदतनीस नेमली जाणार आहे. मुंबई-पुणे मार्गावर
धावणाऱ्या एसटीच्या ई शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत
करण्यासाठी ...
‘वर्षा’वर खलबतं सुरु!
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या
काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत
आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरु...
मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावरील अपघातामुळे चिंता
व्यक्त केली जात होती. राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात
मोठ्या एक्सप्रेस हायवेवरील अपघाताने आरटीओने या
महामार्गा...
राज्यात देशी गायींच्या संख्येत घसरण झाल्याने त्यांच्या
संवर्धनासाठी राज्य सरकारने आज काही उपाययोजना जाहीर
केल्या आहेत. त्यानुसार राज्यात देशी गायींना राज्यमाता गोमातेचा
दर...
अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय
स्मारक उभारण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे
पाटील यांनी केलेल्या निर्णयाचे ज्येष्ठ नेते शाळीग्राम होड...
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केली. मुंबईत अमित शाह यांच्या उपस्थितीत
झालेल्या भाजपा पदाधिकारी मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी ...
नवरात्र उत्सवाला होणारी गर्दी पाहून प्रवाशांच्या सोयीसाठी
महामुंबई मेट्रोने पश्चिम उपनगरात जादा फेऱ्या चालविण्याचा
निर्णय घेतला आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड...
महाराष्ट्रात यंदा मान्सूनची दमदार हजेरी लागली असून जून ते
सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा 126% पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद मध्य महाराष्ट्रात झाल्याचे
...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास
आघाडी आणि महायुतीत सध्या जागा वाटपावर चर्चा सुरु आहे.
त्यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास
आघाडीचे तब्बल 250 ...