बेस्ट पतपेढी निवडणुकीत शशांक राव यांचा विजय; भाजपकडून मोठी घोषणा, महापालिका रणधुमाळीला सुरुवात?
मुंबई | 20 ऑगस्ट 2025 – बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनलने घवघवीत ...
अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची अचानक बदली;
अकोला : प्रशासनातील मोठ्या बदलाचा भाग म्हणून अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची बदली करण्यात आली आहे.अशी माहिती विश्वनीय सूत्र...
रिसोड : गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे रिसोड तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.
पैनगंगा नदीलगतच्या शेतशिवारात उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुक...
दिनांक 18.08.2025 रोजी अकोला जिल्ह्यात कावड व पालखी उत्सवाचे आयोजन केले होते मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता.सुरक्षेच्या दृस्तीकोनातून विशेष काळजी घेण्यात आली होती. ...
मुंबई – मुसळधार पावसाने मुंबई ठप्प झाली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईत रेड अलर्ट जारी केला असून पुढचे 4 तास अतिधोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे.
काल रात्रीपासून पावसाचा जोर वा...
राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर
राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याने जिल्हा प्रशासन आणि महानगरपालि...
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनस्तरावर मदत मिळवून देण्यासाठी ठाम पाठपुरावा करू – आमदार शाम खोडे
वाशिम : गत चार दिवसांपासून झालेल्या अवकाळी व मुसळधार पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यास...
यवतमाळ - वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांचा विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी हाता. शेतकर्यांना समोर ठेऊन ते धोरण आखायचे.त्यांना सुखी संपन्न करण्यासाठी त्यांनी वेगवेगळी धोरणे आ...
यवतमाळ - ‘रक्षाबंधनाचा पवित्र धागा (रक्षासूत्र) आणि ’आम्ही आमच्या देवा भाऊंच्या सदैव पाठीशी’हे कृतज्ञतेचे शब्द व्यक्त करीत (दि .१८ ) यवतमाळ जिल्ह्यातीलएक लाख 25 हजार (सुमारे सव...