[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
PCB ने अर्शदीप सिंगवर दाखल केली तक्रार

अर्शदीप सिंगवर अश्लील हावभावाचा आरोप”

मुंबई : आशिया कप २०२५ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांच्याविरोधात आयसीसीकडे तक्रार दाख...

Continue reading

अधिकारी पतीचे भाजप आमदार पत्नीला पत्र

फोटो वापरण्यापासून दूर राहा,कार्यकर्त्यांना सूचना द्या

फुलंब्री  : फुलंब्री मतदारसंघात भाजपच्या विविध कार्यक्रमांमध्ये आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासोबत त्यांच्या पती, सार्वजनिक बांधकाम विभागातील मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचेही छायाचि...

Continue reading

महान धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

४९४ घनमीटर प्रति सेकंद पाणी नदीत सोडले

महान :  २७ सप्टेंबर रोजी महान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली. परिणामी, प्रशासनाने टप्प्याटप्प्याने धरणाचे दर...

Continue reading

प्रेम, सूड आणि मृत्यू

“पत्नीनं सोडलं… दिराशी लग्न केलं…

भागलपूर (बिहार) : गौरा गावात घडलेली ही घटना एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखी वाटावी, पण प्रत्यक्षात घडल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.सुरुवात प्रेमाच्या गुंत्यातून पाच वर...

Continue reading

पैशाचं

पैशाचं सोंग करता येत नाही.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोरील संकटात उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले; संजय राऊतांचा निशाणा मराठवाडा, महाराष्ट्र :  ओल्या दुष्काळानंतर पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांची...

Continue reading

अवधुत महाराजांच्या भव्य यात्रेत हजारो नतमस्तक

उंबर्डाबाजारात अवधुत महाराजांची भव्य यात्रा संपन्न

हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग, महाप्रसादाचा लाभ घेताना भक्तिभावाने नतमस्तक उंबर्डाबाजार  :उंबर्डाबाजार सह पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र अवधुत महाराज संस्थानात...

Continue reading

गुरुच्या

गुरुच्या मृत्यूनंतर शिष्याने कबरीतून शव काढलं,

अंधश्रद्धेचा थरार : गुरुच्या मृत्यूनंतर शिष्याने कबरीतून शव काढलं, शीर वेगळं करून झोळीत घेऊन फिरताना गावकऱ्यांनी पकडलं किशनगंज (बिहार) – अंधश्रद्धा किती भयावह रूप धारण करू शकते, य...

Continue reading

कर्जबाजारीपणाचा बळी

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

रिसोड (जि. वाशीम) –विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसताना, रिसोड तालुक्यातील कोयाळी बु. येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून जीवनयात्रा संपव...

Continue reading

जीवघेणा अवस्थेत कालवाडी प्रवासी निवारा

कालवाडीतील जीर्ण प्रवासी निवारा धोकादायक; नागरिकांची तातडीने दुरुस्तीची मागणी

https://youtu.be/6T2yAkEVxAE?si=xNRxhGsSQ21m9_BS अकोट: अकोट तालुक्यातील कालवाडी येथील प्रवासी निवाऱ्याची अवस्था गंभीर बनली आहे. या निवाऱ्याचे बांधकाम अत्यंत जीर्ण झाले असून फक्...

Continue reading