[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
500 मुलांना मिळाले नवे जीवन मध्य प्रदेशात एक असे गाव आहे तिथे लहान मुलांचे हात आणि पाय एकत्र जोडलेले आहेत, त्यामुळे ते सामान्य जीवन जगू शकत नाहीत. हे एक प्रकारचे अपंगत्व आहे. यावर आम्ही चर्चा केली आणि डॉक्टरांशी बोललो तेव्हा कळले की ऑपरेशन केले तर ही मुले सामान्य जीवन जगू शकतात. आम्ही गेल्या चार वर्षांत ५०० मुलांना समाजात सामान्य जीवन जगण्यासाठी ऑपरेशनची सुविधा उपलब्ध केली असे या बैठकीत सांगण्यात आहे. तीन दिवस चालणार शिबिर २१ मार्चपासून बंगळुरू येथे आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक सुरू झाली आहे. ही बैठक एकूण तीन दिवस चालणार आहे. काल संघप्रमुख मोहन भागवत यांनी या बैठकीचे उद्घाटन केले. संघाशी संलग्न ३२ संघटनांचे सुमारे १,४८० प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्याचारांची परिस्थिती आणि भविष्यातील उपाययोजनांवरील पहिला ठराव मंजूर करण्यात आला आहे. दुसरा ठराव संघाचा गेल्या १०० वर्षातील प्रवास, शताब्दी वर्षातील उपक्रम आणि भविष्यातील योजन यावर आधारित आहे.

RSS च्या बंगळुरु येथील चिंतन शिबिरात बांगलादेशासंदर्भात ठराव पास, काय केली मागणी पाहा ?

आरएसएसचे तीन दिवसीय चिंतन शिबिर कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथे भरले आहे. या शिबिरात बांग्लादेशा संदर्भात ठराव पास झाला आहे.या ठरावात आरएसएसने बांग्लादेशातील हिंदू संदर्भात महत्वाच...

Continue reading

उद्धव ठाकरे म्हणाले, आदित्यचं नाव घेऊ नका, तर राणे म्हणाले, ते संध्याकाळी कुठे जातात, त्यांना सांभाळा; दोन कॉलमध्ये काय संभाषण? नारायण राणेंनी सगळंच सांगितलं

उद्धव ठाकरे म्हणाले, आदित्यचं नाव घेऊ नका, तर राणे म्हणाले, ते संध्याकाळी कुठे जातात, त्यांना सांभाळा;

Narayan Rane : दिशा सालियन प्रकरणात तिच्या वडिलांवरील दबाव आता कमी झाला असल्यानेच त्यांनी नव्याने तक्रार दाखल केल्याचं खा. नारायण राणे म्हणाले. या प्रकरणात पोलिस कारवाई करत नसल्या...

Continue reading

अजितदादा-पाटील भेटीवर राऊतांचा टोला वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये बंद केबिनमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांमध्ये चर्चा देखील झाल्याची माहिती समोर येत आहे. आता अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हल्लाबोल केलाय. संजय राऊत म्हणाले की, त्यांचे उत्तम चाललेले असते. शिवसेनेतून आमचे जे काही लोक सोडून गेले आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही. ज्या पद्धतीने महाराष्ट्राशी त्यांनी बेईमानी केली, गद्दारी केली आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. आमच्या नाही तर आम्ही म्हणतो या राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला. आम्ही त्यांच्या आसपासही जाणार नाही. पण यांचे बरे असते, यांना एकत्र भेटण्यासाठी वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट असते, एकत्र भेटण्यासाठी विद्या प्रतिष्ठान असतं, त्यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते. आमच्याकडे असे काहीही नाही. त्यामुळे आमच्या काही भेटीगाठी कुणाशी होत नाही आणि होण्याची वेळ आली तरी देखील आम्ही टाळतो, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

Sharad Pawar: दिलीप वळसेंनी दादांच्या केबिनचं दार उघडलं, शरद पवारांनी कटाक्ष टाकताच अजित पवार…, पाहा व्हिडिओ

Sharad Pawar: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळीची बैठक सकाळी 10 वाजता बोलावण्यात आली होती. ही बैठक अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होती.  राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

Continue reading

क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस, माझ्या समाजाचा नुसता वापर केलाय : मनोज जरांगे

क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस, माझ्या समाजाचा नुसता वापर केलाय : मनोज जरांगे

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही, आणि ते नकोही, आम्हाला छत्रपतींचा हिंदुत्व मान्य असल्याचे देखील मनोज जरांगेंनी म्हटले आहे. Manoj Jara...

Continue reading

मनसेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा, शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, नेमकं काय बोलणार?

मनसेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा, शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, नेमकं काय बोलणार?

यंदाच्या मेळाव्याला विशेष राजकीय महत्त्व असून महापालिका निवडणुकीपासून ते सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता व...

Continue reading

‘…हा सरकारचा खोटानाटा खेळ’, जयकुमार गोरे प्रकरणावरून सुप्रिया सुळेंचा घणाघात

‘…हा सरकारचा खोटानाटा खेळ’, जयकुमार गोरे प्रकरणावरून सुप्रिया सुळेंचा घणाघात

जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आलीअसून तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती समोर य...

Continue reading

Dhananjay Munde : मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!

Dhananjay Munde : मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!

Dhananjay Munde : मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे यांचा फोटो गायब झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. Dhananjay Munde : ...

Continue reading

Budget Session 2025: कायदा- सुव्यवस्थेचा सवाल, CM फडणवीसांचे सडेतोड उत्तर; A टू Z आकडेवारी मांडली!

Budget Session 2025: कायदा- सुव्यवस्थेचा सवाल, CM फडणवीसांचे सडेतोड उत्तर; A टू Z आकडेवारी मांडली!

Maharashtra Assembly Budget Session LIVE: देशामध्ये महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. देशाची तुलना केली तर गुन्हेगारीमध्ये आपला क्रमांक आठवा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. बई: ग...

Continue reading

लाठीचार्ज केला, गोळ्या घातल्या तरी मुंबईत जाणाराच, रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम, खालापूरमध्ये पोलिसांनी अडवला मोर्चा

लाठीचार्ज केला, गोळ्या घातल्या तरी मुंबईत जाणाराच, रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम, खालापूरमध्ये पोलिसांनी अडवला मोर्चा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाण्यातून शेतकऱ्यांच्या मोर्चा मुंबईच्या दिशेनं जात आहे. मात्र, हा मोर्चा पो...

Continue reading

Opposition Leader : भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार का? अधिवेशनाचे काही दिवस शिल्लक असताना काय निर्णय होणार?

Opposition Leader : भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार का? अधिवेशनाचे काही दिवस शिल्लक असताना काय निर्णय होणार?

Opposition Leader : ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. मात्र अजूनही त्यावर कुठलाही निर्णय विधानसभा अध्यक्ष...

Continue reading