[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
आशिया कपसाठी दुबई ट्रिप करताय?

बजेटमध्ये राहण्यासाठी

मुंबई / दुबई– आशिया कप २०२५ सध्या जोरात सुरु असून दुबईत भारत-पाकिस्तानसारख्या महामुकाबल्यासाठी अनेक क्रिकेटप्रेमी दुबईला जाण्याचा विचार करत आहेत. मात्र, ट्रिप बजेटमध्ये कशी करता ये...

Continue reading

अन्न पॅकिंगसाठी सुरक्षित पर्याय कोणता?

ॲल्युमिनियम फॉइल की बटर पेपर?

 पोट, मेंदू व हाडांसाठी होऊ शकतो गंभीर धोका आपण रोजच्या जीवनात अन्न पॅकिंगसाठी ॲल्युमिनियम फॉइल किंवा बटर पेपरचा वापर करत असतो. परंतु यापैकी कोणता पर्याय आरोग्यासाठी अधिक सुरक्षित...

Continue reading

दिग्रस : आर्यवैश्य समाज, दिग्रस तर्फे “स्वप्नपूर्ती सप्तपदीची साथ, विश्वासाची वाट, आनंदाची” हा भव्य राज्यस्तरीय उपवर–वधू हायटेक परिचय मेळावा शनिवार २५ व रविवार २६ ऑक्टोबर २०२५ रोजी दिग्रस येथील अंबिका जिनींग, मानोरा रोडवरील सर्वात आधुनिक व सुसज्ज वासवी मंडपम येथे होत आहे.मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणीला प्रारंभ झाला असून समाजबांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी त्वरित www.avsdigras.com या संकेतस्थळावर नोंदणी करून सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष सचिन बनगीनवार व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.या मेळाव्याची वैशिष्ट्ये म्हणजे - विदर्भ–मराठवाड्यात मोठ्या प्रमाणत असलेल्या आर्यवैश्य समाजाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस ची ३५ वर्षांची यशस्वी व गौरवशाली परंपरा असून महाराष्ट्रातील सर्वाधिक विवाह जुळणारा मेळावा म्हणून विशेष ख्याती प्राप्त आहे. ८० हजार स्क्वेअर फुटांचा सर्व सोयीसुविधांसह विशाल वासवी मंडपम, मुबलक पार्किंग, भव्य एलईडी स्क्रीन. रुचकर भोजन व दिवसभर चहापाण्याची व्यवस्था, स्वतंत्र मध्यस्थी मंडळ, कुटुंबीय भेटीसाठी स्वतंत्र विभाग, मेकअप रूम सुविधा. संपूर्ण परिसरात मोफत वाय-फाय (WI-FI). ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची सोय. पहिल्या २०० ऑनलाइन नोंदणीकर्त्यांना विशेष ‘राऊंड टेबल’ आरक्षित, तसेच स्मरणिका, आयकार्ड, डायरी–पेन व फोल्डर मोफत. नोंदणीसंदर्भातील अडचणी अथवा अधिक माहितीसाठी संपर्क : शशिकांत बोजेवार मो. क्र. 8421659566, अंकुश गट्टावार – 9175749250, सुधीर गोविंदवार – 8485848580, गजानन तुंडलवार – 9422129990. सचिन लक्ष्मणराव बनगीनवार अध्यक्ष, आर्यवैश्य समाज दिग्रस -जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे विवाह : दोन हृदयांचे, दोन विचारांचे व दोन कुटुंबांचे पवित्र बंध या सोहळ्याने घट्ट विणले जातात. विश्वास, संस्कार आणि संस्कृतीची परंपरा यातून जपली जाते. आजच्या धकाधकीच्या काळात योग्य जोडीदार शोधणे हे आव्हानात्मक बनले आहे. वेळ, श्रम व आर्थिक साधनांचा मोठा अपव्यय टाळून एकाच छताखाली समाजातील उपवर–उपवधूंचा परिचय घडवून देणे ही खरी सामाजिक सेवा आहे. हा मेळावा केवळ विवाह जुळविण्याचे व्यासपीठ नाही, तर समाजातील ऐक्य, आपुलकी व परंपरेचे जतन करणारा उत्सव आहे. आपल्या भावी जीवनसाथीच्या शोधातील ही सुवर्णसंधी साधा - सचिन लक्ष्मणराव बनगीनवार अध्यक्ष, आर्यवैश्य समाज दिग्रस.

आर्यवैश्य उपवर–वधू परिचय मेळावा

दिग्रस : आर्यवैश्य समाज, दिग्रस तर्फे “स्वप्नपूर्ती सप्तपदीची साथ, विश्वासाची वाट, आनंदाची” हा भव्य राज्यस्तरीय उपवर–वधू हायटेक परिचय मेळावा शनिवार २५ व रविवार २६ ऑक्टोबर २०२५ रोजी...

Continue reading

विद्यार्थ्यांना यश मिळेल

व्यवसायातील अडथळे दूर होतील.

 दैनिक पंचांग व राशिभविष्य गुरुवार, ११ सप्टेंबर २०२५ आचार्य पं. श्रीकांत पटैरिया पंचांग महिना : आश्विन मास, कृष्ण पक्ष तिथी : चतुर्थी – दुपारी १२:४४:५२ पर्यंत नक्षत्र : अश...

Continue reading

डोळे, हृदय आणि त्वचेसाठी उपयुक्त पिस्ता

पिस्ता खाणं ठरेल आरोग्यासाठी वरदान

 जाणून घ्या फायदे:आपण तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी आहारात अनेक पौष्टिक पदार्थांचा समावेश करतो. त्यात ड्रायफ्रुट्स हा आहाराचा महत्त्वाचा भाग मानला जातो. बदाम, काजू, अक्रोड, प...

Continue reading

होणार

विमा पॉलिसी हप्ते होणार स्वस्त?

जीएसटी हटवण्याचा मोदी सरकारचा मोठा प्रस्ताव नवी दिल्ली – सामान्य नागरिकांसाठी जीवन व आरोग्य विमा अधिक परवडणारा करण्यासाठी मोदी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. जीएसटी मंत्रिगटाने (Go...

Continue reading

16 जिल्ह्यांना रेड अलर्ट!

अतिवृष्टीने राज्यातील जनजीवन विस्कळीत, बचाव पथक सज्ज

 जिल्ह्यांना रेड अलर्ट! अतिवृष्टीने राज्यातील जनजीवन विस्कळीत, बचाव पथक सज्ज – मुख्यमंत्री फडणवीस...

Continue reading

बहिणीने शेवटची राखी बांधून दिला निरोप

रक्षाबंधनाच्या दिवशी बिबट्याच्या हल्ल्यात भावाचा मृत्यू

रक्षाबंधनाच्या दिवशी बिबट्याच्या हल्ल्यात भावाचा मृत्यू बहिणीने शेवटची राखी बांधून दिला निरोप नाशिकच्या वडनेर दुमाल्यात हृदयद्रावक घटना; परिसरात भीतीचे वातावरण नाशिक : देशभरात ...

Continue reading

फुलकोबीच्या पानात "तो" रेंगाळत होता! पावसाळ्यात भाजी घेताना सावधान

फुलकोबीच्या पानात “तो” रेंगाळत होता! पावसाळ्यात भाजी घेताना सावधान

पावसाळ्यात टवटवीत भाज्यांचा मोह झाला, आणि त्यातच एक धक्कादायक पाहुणा निघाला! एका गृहिणीने बाजारातून आणलेली फुलकोबी कापताना तिच्या न...

Continue reading

मेंदूत अळ्या पसरवणारा आजार; काय आहेत लक्षणं आणि त्याला कसं टाळायचं?

मेंदूत अळ्या पसरवणारा आजार; काय आहेत लक्षणं आणि त्याला कसं टाळायचं?

पावसाळ्यात संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढतो. सध्या राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.त्यातच आता मुंबईतील डॉक्टरांनी मेंदूला प्रभावित करणाऱ्या टेपवर्म किंवा न्यूरोसिस्टीसर्कोसिस...

Continue reading