मुंबई शहर धोकादायक; लँसेटच्या अहवालातून धक्कादायक बाब समोर.
भारतातील १० शहरे अशी आहेत,
ज्याठिकाणी वायू प्रदूषणामुळे सात टक्के मृत्यू होत आहेत.
या शहरांमध्ये दरवर्षी ३३ हज...
डोके व मानेचे हाड तुटल्याने १५ जणांचा मृत्यू – ७४ जणांचा गुदमरून मृत्यू
हाथरस येथे चेंगराचेंगरीत मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी
आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्य...
टी-20 विश्वचषक 2024 ची स्पर्धा जिंकून टीम इंडिया आज मायदेशी परतली.
यानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू, प्रशिक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांची भेट घेतली.
टीम इंडिया आणि नर...
हेमंत सोरेन यांनी केला सरकार स्थापनेचा दावा!
झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आह...
भारतीय दंड संहिता, भारतीय पुरावा कायदा
आणि फौजदारी प्रक्रिया संहिता हे तीन सुधारित फौजदारी कायदे
1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून देशात लागू झाले आहेत.
गेल्या वर्षी संसदे...
CBI च्या अटकेविरोधात दिले आव्हान..
दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्याशी संबंधित
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री
आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्...
काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली.
यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीने बालटाल आणि तुनवान येथील
बेस कॅम्पमधून दक्षिण काश्मीर हिमालयातील ३,८८० मीटर उंचीवर...
भारतात मध्यरात्री दिवाळी साजरी केली जात आहे.
रोहित शर्माच्या टीमने ते स्वप्न पूर्ण केले जे
11 वर्षांपासून पूर्ण होण्याची वाट पाहत होते.
दक्षिण आफ्रिकेने 177 धावांचे लक्ष्य स...
मुसळधार पावसामुळे सलग तिसऱ्या दिवशी
विमानतळाचे बांधकाम कोसळल्याची घटना समोर आली आहे.
२७ जूनला जबलपूर विमानतळ, २८ जूनला दिल्ली विमानतळ
तर आता २९ जूनला राजकोट विमानतळाजवळील...