[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
भीषण

कामरगाव – विळेगाव दरम्यान भीषण अपघात, कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

कारची मोटरसायकलला धडक : एकाचा मृत्यू, एक जखमी कामरगाव –  अमरावती–कारंजा रोडवर कामरगाव ते विळेगाव दरम्यान भरधाव कारने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गं...

Continue reading

कुटुंबाची इज्जत महत्त्वाची की लेकीचा जीव..? फसवणूक, अत्याचार, बलात्कार… या कारणांमुळे अनेक तरुणींनी आपलं आयुष्य संपवलं किंवा त्यांची हत्या झाल्याच्या घटना आपण नेहमीच वाचतो. पण आता गुन्हे विभागाने दिलेला धक्कादायक रिपोर्ट वेगळंच वास्तव समोर आणतो आहे. बलात्कारामुळे नव्हे तर हुंडा आणि सासरी होणाऱ्या जाचामुळे अनेक मुलींचे बळी गेले आहेत. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण अजून ताजं असतानाच, ग्रेटर नोएडा येथे 28 वर्षीय निक्की भाटी हिची पती व सासरच्यांनी निर्दयी हत्या केली. हुंड्याच्या कारणावरून तिला मारहाण करून पेटवून दिल्याची भीषण घटना देशाला हादरवून गेली आहे. NCRB चा रिपोर्ट काय सांगतो? नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार – भारतात दरवर्षी 6,516 महिला हुंडाबळी ठरतात. बलात्कारामुळे हत्या झालेल्यांपेक्षा 25% अधिक बळी हुंड्यामुळे जातात. 2022 मध्ये हुंड्याचे 13,641 गुन्हे दाखल झाले. 2022 अखेरपर्यंत न्यायालयात प्रलंबित असलेली 60,577 प्रकरणे नोंदली गेली. न्याय मिळतो का? न्याय मिळण्यात प्रचंड विलंब होत असल्याचेही आकडे सांगतात. 2022 मध्ये सुनावणी झालेल्या 3,689 प्रकरणांपैकी केवळ 33% आरोपींना शिक्षा झाली. हुंडा छळाच्या 6,161 प्रकरणांपैकी फक्त 99 प्रकरणांमध्ये शिक्षा झाली. म्हणजेच निक्की भाटी सारख्या प्रकरणांना एका वर्षात न्याय मिळण्याची शक्यता 2% पेक्षाही कमी आहे. हुंड्याची भयानक मानसिकता 2010 च्या एका अभ्यासात उघड झालं की – लग्नाचा खर्च वधूच्या कुटुंबाकडून वराच्या कुटुंबाच्या तुलनेत दीडपट केला जातो. 24% कुटुंबे अजूनही हुंडा स्वरूपात टीव्ही, फ्रीज, कार किंवा मोटरसायकल देतात. 29% लोक हुंडा न मिळाल्यास महिलेला मारहाण करणे ‘सामान्य’ मानतात.  हुंडा घेणं-देणं हे कायद्याने गुन्हा आहे, पण आकडे सांगतात की समाज अजूनही या कुप्रथेतून बाहेर आलेला नाही. प्रश्न असा आहे की, “कुटुंबाची इज्जत महत्त्वाची की लेकीचा जीव…?”

बलात्कार नाही तर हुंडाबळी..! गुन्हे विभागाचा थक्क करणारा रिपोर्ट

कुटुंबाची इज्जत महत्त्वाची की लेकीचा जीव..? फसवणूक, अत्याचार, बलात्कार… या कारणांमुळे अनेक तरुणींनी आपलं आयुष्य संपवलं किंवा त्यांची हत्या झाल्याच्या घटना आपण नेहमीच वाचतो. पण आ...

Continue reading

"दारू विक्रेत्याच्या धमकीवर महिलांचा संताप; थेट पोलिस ठाण्यात तक्रार"

गुडधी गावात महिलांचा अवैध दारूविक्री विरोधात आक्रमक पवित्रा; दारूबंदीची मागणी

अकोला : अकोल्याच्या गुडधी गावात महिलांनी अवैध दारूविक्रीविरोधात आक्रमक भूमिका घेत थेट कारवाई केली आहे. गावातील महिलांनी सोमवारी रात्री दारू विकणाऱ्या घरांवर धाड टाकून साठा उद्ध्वस...

Continue reading

“मनमानीला कंटाळून उपोषण” — नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात ८ सप्टेंबरला आंदोलन

तेल्हारा नगरपरिषद कार्यालयासमोर ८ सप्टेंबरला आमरण उपोषणाचा इशारा

तेल्हारा: नगरपरिषद कार्यालयातील मनमानी कारभार, अपूर्ण राहिलेल्या तक्रारी आणि नागरिकांच्या समस्या न सोडविल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र गोकुलचंद सुईव...

Continue reading

बिर्ला गेटजवळ इलेक्ट्रिक वायर पडल्याने मजूर गंभीर जखमी

बिर्ला गेटजवळ इलेक्ट्रिक वायर पडल्याने मजूर गंभीर जखमी

अकोला: अकोल्यातील बिर्ला गेटजवळ, मसणे हॉस्पिटलच्या बाजूला, दुर्दैवी अपघात घडला आहे. सलाम नगर येथील शेख जावेद शेख याकूब हे बांधकाम मजूर आज सकाळी काम करत असताना अचानक एमएसईबीचा वि...

Continue reading

राहुल देशमुख नेतृत्वाखाली मंडळाचा पर्यावरण-जागरूक गणेशोत्सव

नवनिर्मित गणेशोत्सव मंडळ बाजारपुरा चा सामाजिक उपक्रम यंदा विशेष आकर्षण

अडगाव बु: गणेशोत्सव म्हटले की डी.जे., जल्लोष, धमाल आणि मस्ती यांचा विचार येतो. मात्र, अडगाव बु येथील नवनिर्मित गणेशोत्सव मंडळ बाजारपुरा  राहुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक...

Continue reading

गणेशोत्सवासाठी मंडळांना सुरक्षा नियम जाहीर

गणेशोत्सवासाठी सुरक्षा नियम जाहीर; प्रशासन-पुलिसची मंडळांना सूचना

अकोला: गणेशोत्सव साजरा होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलीस विभागाने मंडळांसाठी सुरक्षा आणि नियमावलीचे दिशा-निर्देश जारी केले आहेत. उपविभागीय अधिकारी कुलकर्णी यांच्या अध्यक...

Continue reading

कॉल ड्रॉप, नेटवर्क कट – दानापुरमधील नागरिकांचे जीवन ठप्प

मोबाइल नेटवर्कमध्ये अडथळे; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त

दानापुर-  मागील काही दिवसांपासून दानापुर परिसरातील विविध मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क वारंवार कट होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून वाढल्या आहेत. सध्या मोबाइल आणि इंटरनेट सेवा हे द...

Continue reading

शेतकऱ्याची आत्महत्या

मुर्तीजापूरात ढगफुटी पावसाचा कहर; शेतकऱ्याची आत्महत्या

अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यात ढगफुटी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या नैसर्गिक आपत्तीमुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. खरब ढोरे ये...

Continue reading