ब्रेकिंग न्यूज : 246 नगर परिषद आणि 42 नगर पंचायतींसाठी जाहीर कार्यक्रम
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात चुरशीचे वातावरण निर्माण करणारा निर्णय अखेर समोर आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 246 नगर परिषद आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या घोषणेसह राज्यात राजकीय तापमान चढले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रतिष्ठेची लढत रंगण्याची चिन्हं स्पष्ट झाली आहेत.
निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे —
Related News
अशोक खरात प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र; रुपाली ठोंबरे पाटील यांची रुपाली चाकणकरांच्या अटकेची मागणी
महाराष्ट्रात गाजत असलेल्या अशोक खरात प्र...
Continue reading
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
Continue reading
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडवणाऱ्या भोंदूबाबा प्रकरणात नवे वळण आले असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरही रुपा...
Continue reading
मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचे संकेत; भोंदूबाबा प्रकरणामुळे वाढला दबाव
राज्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर येत आहे. राज्य महिला आयोगाच्य...
Continue reading
अशोक खरात अजितदादांवर काळी जादू करायचा?” राष्ट्रवादी नेत्याच्या दाव्यानं राज्यात खळबळ
नाशिकमधील कथित भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणाने आता राज्याच्...
Continue reading
अकोल्यात धक्का ! उबाठाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे आणि चार नगरसेवक – सागर भारुका, मनोज पाटील, सोनाली सरोदे, सुरेखा काळे – यांनी Eknath Shinde यांच...
Continue reading
भाजपाला सर्वात मोठा धक्का! छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार?
भाजपाला मोठा धक्का : छत्रपती संभा...
Continue reading
एकनाथ शिंदेंनंतर आता उदय सामंत दिल्ली दौऱ्यावर; राज्यात राजकीय चर्चेला उधाण
महाराष्ट्रात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना शिवसेना (शिंदे गट)चे
Continue reading
मुंबई – शिखर बँक घोटाळा प्रकरणी राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष न्यायालयाने आर्थिक ग...
Continue reading
काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यातच अनेक नेते भाजपात प्रवेश
महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा मोठा घमासान झाला आहे. काँ...
Continue reading
पार्थ पवार राज्यसभेत पदार्पण: सुप्रिया सुळे यांचा मोलाचा सल्ला
महाराष्ट्र राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि बारामतीचे माजी खासद...
Continue reading
नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत : 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर
अर्जांची छाननी : 18 नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 21 नोव्हेंबर
अंतिम उमेदवारांची यादी : 25 नोव्हेंबर
मतदानाचा दिवस : 2 डिसेंबर
मतमोजणी व निकाल जाहीर : 3 डिसेंबर
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, “निवडणुका पारदर्शक, शांततेत आणि निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. प्रत्येक मतदाराला लोकशाहीचा सण उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.”
या निवडणुकांमधून स्थानिक पातळीवरील नवे नेतृत्व, विकासाचे नवे आराखडे आणि पक्षीय समीकरणांमध्ये बदल दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व प्रमुख पक्ष — शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे — यांनी उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया गतीमान केली आहे.
या निवडणुका फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच नाहीत, तर राज्याच्या राजकीय समीकरणांचे भविष्य ठरवणाऱ्या ठरणार आहेत. मतदारांच्या अपेक्षा, विकासाच्या घोषणा आणि नव्या चेहऱ्यांची लढत यामुळे 2 डिसेंबरला महाराष्ट्रात लोकशाहीचा मोठा सण साजरा होणार आहे.
read also : https://ajinkyabharat.com/a-tracker-like-apple-airtag-is-available-for-just-%e2%82%b9-499-amazing-features-compared-to-apple/