अकोला | ९ मे :
आज बुद्ध पौर्णिमा — वर्षातील सर्वांत पवित्र आणि ऐतिहासिक तिथी.
गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण —
Related News
चंद्रपूर | १२ मे २०२५ :
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मूल तालुक्यातील भादूरणा गावात तेंदूपत्ता तोडणाऱ्या २८ वर्षीय भूमिका...
Continue reading
नवी दिल्ली | १२ मे :
पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेला
"ऑपरेशन सिंदूर" हा निर्णय अत्यावश्यक होता, असं स्पष्ट करताना भारतीय लष्कराचे
...
Continue reading
नीटची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे.
दोघांच्या आमहत्येचं कारण समजू शकलेलं नाही.
पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची...
Continue reading
अकोल्याच्या पातुर तालुक्यातील बुद्धभूमी शिर्ला येथे "बुद्ध पौर्णिमा" निमित्त महाबोधी वृक्षाचे १२ तास महापूजा
करून त्रिसरण पंचशील, बुद्धवंदना आणि पवित्रणपाठ घेण्यात आला. यादरम्या...
Continue reading
मुंबई | ९ मे :
राज्याच्या समृद्ध इतिहासाची सैर आता ट्रेनने करता येणार आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांना,
सांस्कृतिक स्थळांना आणि तीर्थक्षेत्रांना जोडणारी ‘मराठा पर्यटन ट्रेन’ येत्य...
Continue reading
मुंबई | ९ मे :
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली
याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंस्टाग्रामवर एक भावनिक
पोस्...
Continue reading
इस्लामाबाद | १३ मे :
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमध्ये विविध ठिकाणी झालेल्या कारवायांमुळे
पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर हानी सहन करावी लागली. याच कारवाईदरम्...
Continue reading
इस्लामाबाद | १२ मे :
भारताशी झालेल्या लष्करी झटापटीत पाकिस्तानच्या एका फायटर जेटला नुकसान झाल्याची
कबुली अखेर पाकिस्तान सैन्याने दिली आहे. मात्र, त्यांनी या लढाऊ विमानाचे नाव किं...
Continue reading
शेलुबाजार वार्ता दि.११
वैशाख पौर्णिमेच्या चांदण्यात जंगल शांत आणि सुंदर दिसत असते. याच शांत वातावरणात वन्य
प्राण्यांना अगदी जवळून पाहण्याचा अनुभव खूप खास असतो. काटेपूर्णा अभय...
Continue reading
अकोल्यातील अकोट तालुक्यातही वादळी वारा आणि पावसामुळे मोठं नुकसान झालंय.
अकोट तालुक्यातील ग्राम लोहारी येथे झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे
गावातील विद्युत तारेचे खांब आणि त...
Continue reading
यवतमाळ, ९ मे :
लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन कुख्यात हिस्ट्रीशीटर गुन्हेगार संशयास्पद रित्या फिरत
असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आ...
Continue reading
मुंबई :
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर
(PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर प्रतिहल्ला करत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले.
या का...
Continue reading
हे तीनही अत्यंत महत्त्वाचे क्षण याच दिवशी घडले,
म्हणून हा दिवस बौद्ध अनुयायांसाठी विशेष पूजनीय मानला जातो.
या पावन दिवसानिमित्त अकोल्यातील अशोक वाटिका येथे प्रार्थनांचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं.
या प्रार्थना कार्यक्रमात शेकडो बौद्ध अनुयायांनी उपस्थिती दर्शवली,
वंदना व बुद्ध वचने ऐकून शांततेचा संदेश घेतला.
वातावरणात बुद्धं शरणं गच्छामि या घोषणांनी एक वेगळंच पावित्र्य अनुभवायला मिळालं.
कार्यक्रमात स्थानिक भिक्खू आणि धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली प्रार्थना,
ध्यानधारणा आणि उपदेश झाले. यावेळी अनेक अनुयायांनी पंचशीलाचे पालन करण्याचा संकल्प केला.
Read Also : https://ajinkyabharat.com/buddha-pauranima-for-the-sake-of-mahabodhi-vriksha-12-tas-mahapuja/