महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार असताना पोहरादेवी
तीर्थक्षेत्राच्या विकासाची योजना आणली होती. परंतु त्यानंतर
महाविकास आघाडीचे सरकार आले. या सरकारने या योजनेला
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
ब्रेक लावला. आता पुन्हा महायुतीची सरकार आल्यावर ही
योजना सुरु झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
सांगितले. वाशिममध्ये बोलताना त्यांनी मविआ आणि
काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. प्रत्येक निवडणुकीत कर्जमाफीचं
आश्वासन देणे हा काँग्रेसचा हातखंडा आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस
आणि महाआघाडी सरकारने सिंचनाशी संबंधित अनेक कामे
रोखून धरले होते. पण आमचे सरकार आले आणि ही काम सुरू
केली. वाशिमधून बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, हरियाणामध्ये
मतदान होत आहे. हरियाणामधील लोकांनी मोठ्या संख्येने
मतदान करावे. आज नवरात्रीत मला माता जगदंबेच्या मंदिरात
त्यांचा आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य मिळाले. मी संत सेवालाल
महाराज आणि संत रामराव महाराजांच्या समाधीवर जाऊन त्यांचे
आशीर्वाद घेतले आहे. मी या दोन्ही संतांसमोर नतमस्तक होत
आहे. आज गोंडवाना राणी दुर्गावतीची जन्म जयंती आहे. गेल्यावर्षी
त्यांची ५०० वी जयंती साजरी केली होती. मी दुर्गावतीला नमन
करतो.