अकोट तालुका प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी,रामापूर,शिवपूर,शेत शिवारात गुरुवारी दुपार
नंतर आलेल्या वादळी वारा,पाऊस,व गारपीटीने बोर्डी सह आजुबाजुच्या परीसरात ही चांगलाच धिंगाना घालत ममोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
Related News
Delhi हादरली क्षणभरासाठी! महिपालपूरमध्ये रेडिशन हॉटेलजवळ ‘धमाका’सदृश आवाजानं माजली धावपळ, अखेर समोर आलं खरं कारण
देशाची राजधानी Delhi पुन्हा एकदा भीतीच्...
Continue reading
6 Pregnant Woman Viral Video सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल! आफ्रिकेतील एका व्यक्तीच्या सहा पत्नी एकाच वेळी झाल्या गर्भवती; लोकांच्य...
Continue reading
मुर्तिजापूर – नुकत्याच 10 नोव्हेंबर 2025 रोजी अकोला येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय शालेय कराटे स्पर्धेत मूर्तिजापूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्य...
Continue reading
दहीहंडा आरोग्य केंद्रात डॉ. शरयु मानकर यांच्या सेवाभावी कार्यामुळे सकारात्मक बदल
दहीहंडा (ता. अकोला) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा काही दिवसां...
Continue reading
“Donald Trump sleepy video व्हायरल होत असून, व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकार परिषदेत डुलक्या घेताना ट्रम्प दिसत आहेत. सोशल मी...
Continue reading
Harsh Limbachiyaa ने Bharti Singh दिली २० लाखांची बुल्गारी घड्याळ भेट; प्रियंका चोप्राची भन्नाट प्रतिक्रिया व्हायरल
कॉमेडी क्वीन भारती सिंह ( Bharti ...
Continue reading
Bigg Boss 19 मध्ये महिला क्रिकेटचा जल्लोष! सलमान खानसोबत झूलन गोस्वामी आणि अंजुम चोप्रा यांचा गौरवशाली क्षण
‘Bigg Boss 19’च्या ‘वीकेंड का वार’ एप...
Continue reading
Khand vs Jaggery: कोण जास्त फायदेशीर? न्यूट्रिशनिस्ट काय सांगतात
Khand vs Jaggery:साखरेपासून दूर राहणं आजकाल कठीण झालं आहे. सकाळच्या चहातला प...
Continue reading
हिवाळ्यातील आरोग्यदायी आरामदायी पदार्थ – कांजी ( Kanji): स्वाद, पोषण आणि परंपरेचा संगम
Continue reading
SEBI’s Warning": 'डिजिटल गोल्ड' गुंतवणुकीतील धोके वाढले — जाणून घ्या काय आहे डिजिटल गोल्ड आणि का सावध राहावे!
Continue reading
Desi Onion vs Red Onion : शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी कोणता कांदा अधिक फायदेशीर?
Continue reading
'The Family Man 3' चा धमाकेदार ट्रेलर व्हायरल! मनोज बाजपेयीचा ‘टायगर-पँथर-लायन’ जोक करून YRF स्पायवर्सवर टोल
अमेझॉन प्राइम व्हिडिओवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चित वेब सिर...
Continue reading
रात्री काही गावामध्ये मुसळधार पाऊस बरसला,बुधवारी देखील सुसाट वाऱ्यांसह मुसळधार पावसाने विजेच्या कडकडाटासह सुरुवात केली.
यामध्ये अनेक वृक्ष कोलमडली.काही ठिकाणी विजेचा पुरवठा खंडित झाला होता.
या मुसळधार पावसामुळे पिकांना चांगलाच फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.दुपार नंतर वातावरणात अचानक बदल झाला
आणि सुरुवातीला काही गावांना पावसाने चांगलेच झोडपले.याची दखल घेऊन शासनाच्या वतिने ताबडतोब पाहणी करून
पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.यांचे पाहणी व पंचनामा करतांना कृषी सहायक सुनील ठाकरे,
तलाठी के डी पवार बोर्डी,तलाठी राजाभाऊ खामकर शिवपूर,शेतकरी अल्ताफ अली,नंदलाल ताडे,अशोक ताडे,तुळशीदास वाघमारे,
यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.यामध्ये अंदाजे १७००/१८०० हेक्टरवरील पिकांचे
नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.यामध्ये सर्वाधिक संत्रा,केळी,लिंबु,मान्सुन पुर्व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काही गावांत दुपार नंतर वादळी पावसाने सुरुवात केली.
त्यामुळे विजेचा पुरवठा खंडित झाला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.
या पावसामुळे पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.वादळी पावसाने विजेचे पोल वाकल्याने तारादेखील तुटल्या होत्या.
त्यामुळे विजेचा पुरवठा खंडित झाला होता.याशिवायत अनेक घरावरील टीनपत्रे उडाली रस्त्यांवर झाडेदेखील कोसळली.
शासनाने आता कुठलेही निकष न लावता लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गा कडुन केली जात आहे.
झालेल्या नुकसानीचे पाहणी व पंचनामा करतांना कृषी विभागाचे,व महसूलचे कर्मचारी
Read Also :https://ajinkyabharat.com/aychi-readiness-aani-devachi-kripaaviman-aapchatun-chimukali-bachavali/