अकोट तालुका प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी,रामापूर,शिवपूर,शेत शिवारात गुरुवारी दुपार
नंतर आलेल्या वादळी वारा,पाऊस,व गारपीटीने बोर्डी सह आजुबाजुच्या परीसरात ही चांगलाच धिंगाना घालत ममोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
रात्री काही गावामध्ये मुसळधार पाऊस बरसला,बुधवारी देखील सुसाट वाऱ्यांसह मुसळधार पावसाने विजेच्या कडकडाटासह सुरुवात केली.
यामध्ये अनेक वृक्ष कोलमडली.काही ठिकाणी विजेचा पुरवठा खंडित झाला होता.
या मुसळधार पावसामुळे पिकांना चांगलाच फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.दुपार नंतर वातावरणात अचानक बदल झाला
आणि सुरुवातीला काही गावांना पावसाने चांगलेच झोडपले.याची दखल घेऊन शासनाच्या वतिने ताबडतोब पाहणी करून
पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.यांचे पाहणी व पंचनामा करतांना कृषी सहायक सुनील ठाकरे,
तलाठी के डी पवार बोर्डी,तलाठी राजाभाऊ खामकर शिवपूर,शेतकरी अल्ताफ अली,नंदलाल ताडे,अशोक ताडे,तुळशीदास वाघमारे,
यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.यामध्ये अंदाजे १७००/१८०० हेक्टरवरील पिकांचे
नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.यामध्ये सर्वाधिक संत्रा,केळी,लिंबु,मान्सुन पुर्व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काही गावांत दुपार नंतर वादळी पावसाने सुरुवात केली.
त्यामुळे विजेचा पुरवठा खंडित झाला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.
या पावसामुळे पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.वादळी पावसाने विजेचे पोल वाकल्याने तारादेखील तुटल्या होत्या.
त्यामुळे विजेचा पुरवठा खंडित झाला होता.याशिवायत अनेक घरावरील टीनपत्रे उडाली रस्त्यांवर झाडेदेखील कोसळली.
शासनाने आता कुठलेही निकष न लावता लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गा कडुन केली जात आहे.
झालेल्या नुकसानीचे पाहणी व पंचनामा करतांना कृषी विभागाचे,व महसूलचे कर्मचारी
Read Also :https://ajinkyabharat.com/aychi-readiness-aani-devachi-kripaaviman-aapchatun-chimukali-bachavali/