गुरुवारी विधानसभेत जन सुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आलं .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जन सुरक्षा विधेयक सादर केलं त्यानंतर त्यावर चर्चा झाली
आणि नंतर आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आलं आता हे विधेयक विधान परिषदेत सादर
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
करून मंजूर करण्यात आलाय दरम्यान शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जन सुरक्षा विधेयकावर जोरदार टीका केली आहे.
या विधेयकाला भाजप सुरक्षा विधेयक अशी सज्ञा देत त्यांनी सरकारच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले .
ठाकरे म्हणाले नक्षलवाद संपत आलाय मग
हा कायदा कोणासाठी? यात नक्षलवादाचा उल्लेखही नाही.हे विधेयक राजकीय दुरुपयोगासाठी आणलं जात आहे.
त्यांनी या कायद्याची तुलना मिसा आणि टाडा कायद्यांशी केली, ज्याचा गैरवापर झाल्याचा इतिहास आहे.
ठाकरे यांनी विधेयकातील अस्पष्ट तरतुदींवर बोट ठेवत म्हटले की, ‘बेकायदा कृत्य’ याची स्पष्ट व्याख्या नसल्याने विरोधकांना लक्ष
करण्यासाठी याचा वापर होऊ शकतो कडव्या डाव्या विचारसरणीचा उल्लेख आहे, पण त्याचा अर्थ काय?
जो कोणी भाजप विरोधात बोलेल,त्याला देशद्रोही ठरवलं जाईल का ?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ठाकरे यांनी विधेयकाला ‘शेंडा बुडका नसलेलं ‘ संबोधक सरकारवर बहुतांच्या जोरावर कायदा लागण्याचा आरोप केला देश विधायक
जन सुरक्षा की भाजप सुरक्षा
शक्तींचा बीमोड करण्यासाठी आम्ही सरकारसोबत आहोत, पण राजकीय हेतूने कायदा आणू नका असे ठाकरे म्हणाले त्यांनी चेतावणी दिली की,
या कायद्यामुळे कोणालाही कधीही ताब्यात घेतलं जाऊ शकतं, ज्यामुळे लोकांचा रस्त्यावर उतरण्याचा अधिकार धोक्यात येईल ठाकरे यांच्या
टीकेने विधेयकावरून राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान,महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा
विधेयक विधानसभेत काल गुरुवारी बहुत मताने मंजूर करण्यात आले हे विधेयक देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
संविधान विरोधी माओवादी चळवळ नक्षलवाद्यांना प्रतिबंध करण्यासाठी हे विधेयक असल्याचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले हे विधेयक चर्चा अंतर्गत सभागृहाने बहुमताने मंजूर केले.
Read Also : https://ajinkyabharat.com/mama-bhachacha-doh-thrit-ahe-death-sapla-sapa-telhara-yethil-yuvakcha-budoon-died/