संतोष देशमुख हत्या प्रकरण आता चांगलंच तापलं आहे, या प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.
एक महिन्यापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेनं राज्यात खळबळ उडाली.
हे प्रकरण आता चांगलंच तापलं असून राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत असून,
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी सर्वपक्षीय नेत्यांकडून राज्यपालांची भेट घेण्यात आली होती,
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा असं निवेदन यावेळी राज्यपालांना देण्यात आलं, दरम्यान या प्रकरणात आपण लक्ष घालू असं
अश्वासन देखील राज्यपालांकडून या नेत्यांना देण्यात आलं आहे.
त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता, आता अजित पवार यांच्याकडून हीच अपेक्षा होती अजून काय अपेक्षा करणार?
असं जानकर यांनी म्हटलं आहे. जे मारेकरी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांच्याबाबत बोलताना त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
“धनंजय मुंडे म्हणजे “पुरुष वेश्या ” असल्याचा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केला. धनंजय मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता,
असं त्यांनी म्हटलं होतं. आपल्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा जानकर यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे.
तुमच्या पक्षाचे नेते आहेत, मग तुम्ही ताज, ओबरॉय हॉटेलचे CCTV फुटेज का काढत नाहीत? CCTV फूटेज काढा महाराष्ट्र हादरून जाईल, असं जानकर यांनी म्हटलं आहे.
बीड प्रकरणात जिह्यात अराजकता निर्माण झाली आहे, राजकीय वरदहस्त लाभल्याशीवाय गुंड तयार होत नाहीत, राजकीय नेते गुंडांना लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी
पोसतात असंही यावेळी जानकर यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/aalegaon-gramsthancha-prohibition-morcha-protest-against-the-crime-registered-in-violation-of-modesty/