सकाळ संध्याकाळ डिसेंबर महिन्यापासून बीड, बीड, बीड एवढंच विषय सुरू आहे.
सरकार हा विषय संपवत का नाही, हेच कळत नाही आहे, असं मोठ विधान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे.
एखाद्या जिल्हयावर आणि तिथल्या राजकीय परिस्थितीवर सातत्याने
Related News
MPSC प्रकरणावरून अभिजीत दिपके आक्रमक; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा, राज्य सरकारला इशारा
Abhijeet Dipke on MPSC Paper Leak...
Continue reading
डाग आणि मुरुमांच्या समस्येवर तांदळाचं पाणी खरंच उपयोगी? खर्च न करता त्वचेची अशी घ्या काळजी
Skin Care Tips : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःच्...
Continue reading
Prasad Oak म्हणजे ‘धर्मवीर आनंद दिघे’! फडणवीसांच्या कौतुकानंतर अभिनेता नतमस्तक
मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता, दिग्दर्शक आणि परीक्षक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्य...
Continue reading
अमृता फडणवीस यांच्या जेवणाच्या निमंत्रणावर मनोज जरांगे पाटील यांचे स्पष्ट उत्तर; म्हणाले, “भाऊ संकटात असताना जेवायला कसं जाणार?”
...
Continue reading
IDBI Bank Sale: मोठी बातमी! बड्या सरकारी बँकेचं खासगीकरण होणार? IDBI विक्रीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात; लवकरच मोठी घोषणा
IDBI Bank Sale: देशाच्...
Continue reading
बँकेत जाण्याची गरज नाही! आता थेट ATM मधून मिळणार डेबिट कार्ड; जाणून घ्या नवी व्यवस्था कशी काम करणार
ATM : बँकिंग क्षेत्रात ग्राहकांच्या सोयीसाठी आणखी एक ...
Continue reading
मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे; आधुनिक फिल्म सिटी उभारणार – मुख्यमंत्री Devendra Fadnavis
मराठी चित्रपटसृष्टीला आणखी बळकटी देण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण पावले ...
Continue reading
क्रूड ऑईल बाबत धडकी भरवणारी बातमी; ब्रेंट क्रूड 100 डॉलर पार, भारताच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढण्याची शक्यता
क्रूड ऑईलने 100 ...
Continue reading
Rani Mukerjiअस्खलित मराठी भाषण; मराठमोळ्या अंदाजाने जिंकली महाराष्ट्राची मनं!
Rani Mukerji : सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार स्वीकारताना राणीने के...
Continue reading
इंडोनेशियात एकाच वेळी 6 ज्वालामुखींचा उद्रेक; विद्यार्थ्यांची जीव वाचवण्यासाठी धावाधाव, राखेच्या लोटांनी परिसर हादरला
इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये ...
Continue reading
6 खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटाचा मोठा निर्णय; 2029 लोकसभा निवडणुकीसाठी 40 मतदारसंघांत संपर्कप्रमुखांची नियुक्ती
शिवसेना ठाकरे गटाने आगामी 202...
Continue reading
श्रीलंकेचा भारताला मोठा शब्द; भारतविरोधी कारवायांसाठी श्रीलंकन भूमीचा वापर होऊ देणार नाही
India-Srilanka Relations : भारत आणि श्रीलंक...
Continue reading
असे काही आरोप होतात तेव्हा काही तरी ठोस उपाय सरकारने करायला हव्या.
पण सरकार हा विषय संपवत का नाही आणि त्यांना यात काय रस आहे हे कळत नाही,
असंही भास्कर जाधव यांनी यावेळी म्हंटलं आहे.
लोकांच्या मनातून हा विषय काढून दुसरीकडे त्यांचं लक्ष वळवलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
यावेळी भास्कर जाधव यांनी काल विधानभवनाच्या गॅलरीमध्ये उद्धव ठाकरे
यांना बघून शिंदेंनी तोंड फिरवलं त्याबद्दल देखील टीका केली. राजकीय मतभेद असले म्हणजे वैयक्तिक दुश्मनी होत नाही.
मात्र अजित पवार म्हणाले तसं शिंदेंच्या मनातून खुर्ची जात नसेल,
आणि माझीही इच्छा आहे त्यांच्या मनातून खुर्ची जाऊ नये, असं जाधव यांनी म्हंटलं आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/waqfachi-awakened-bjp/