सकाळ संध्याकाळ डिसेंबर महिन्यापासून बीड, बीड, बीड एवढंच विषय सुरू आहे.
सरकार हा विषय संपवत का नाही, हेच कळत नाही आहे, असं मोठ विधान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे.
एखाद्या जिल्हयावर आणि तिथल्या राजकीय परिस्थितीवर सातत्याने
Related News
परफेक्ट आंब्याचं लोणचं बनवायचंय? योग्य आंबा कसा निवडावा आणि टिकाऊ लोणच्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
भारतीय जेवणात लोणच्याला एक वेगळंच स्थान आहे. साध्या...
Continue reading
लाडकी बहीण योजनेच्या KYCच्या नावाखाली गैरवर्तन; जळगावातील प्रकरणाने खळबळ, आरोपी फरार
जळगाव शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सरकारी योजनांच्या नावाखाली न...
Continue reading
IPL 2026, MI vs RCB : मुंबईचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय; प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल
इंडियन प्रीमियर लीगच्या १९व्या हंगामात आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
Continue reading
JIO चे स्वस्त आणि जबरदस्त प्लॅन्स! मोफत JioHotstar, अमर्यादित 5G डेटा आणि OTT फायदे; ग्राहकांसाठी मोठी संधी
टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी Relianc...
Continue reading
विद्युत सेवेसोबतच माणुसकीचा प्रकाश! नागपुरात १४ एप्रिलला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
सामाजिक बांधिलकी जपत आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने नागपुरातील महावितरणच्य...
Continue reading
असे काही आरोप होतात तेव्हा काही तरी ठोस उपाय सरकारने करायला हव्या.
पण सरकार हा विषय संपवत का नाही आणि त्यांना यात काय रस आहे हे कळत नाही,
असंही भास्कर जाधव यांनी यावेळी म्हंटलं आहे.
लोकांच्या मनातून हा विषय काढून दुसरीकडे त्यांचं लक्ष वळवलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
यावेळी भास्कर जाधव यांनी काल विधानभवनाच्या गॅलरीमध्ये उद्धव ठाकरे
यांना बघून शिंदेंनी तोंड फिरवलं त्याबद्दल देखील टीका केली. राजकीय मतभेद असले म्हणजे वैयक्तिक दुश्मनी होत नाही.
मात्र अजित पवार म्हणाले तसं शिंदेंच्या मनातून खुर्ची जात नसेल,
आणि माझीही इच्छा आहे त्यांच्या मनातून खुर्ची जाऊ नये, असं जाधव यांनी म्हंटलं आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/waqfachi-awakened-bjp/