सर्वे करून मदत द्या अन्यथा समाधी आंदोलन
उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात संततधार पावसाने शेतातील पिकांचे
Related News
अकोला- जिल्हा नियोजन समितीचा वाद
अवैध्य गौण खनिज विना रायल्टी वाहतूक प्रकरणी पातुर महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज भीषण अपघात
12 मिनिटांत घेतलं आयुष्याचं टोकाचं निर्णय; पुण्यात आयटी अभियंतेच्या आत्महत्येचं CCTV फुटेज समोर
‘श्रीं’ ची पालखी शनिवारी पातुरात ; पंचायत समितीकडून स्वागताची जय्यत तयारी
भारतासाठी अभिमानाचा क्षण! राफेल लढाऊ विमानाचा ढाचा आता भारतात तयार होणार;
जालना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर..
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘सिंदूर’ वनस्पतीचे रोपण;
गजानन महाराज पालखी सोबत ‘व्यवसाय व वारी’चा अनोखा संगम!
अकोट शहरात देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्याने घराला लागली आग…
कोरोनाचा पुनरुज्जीवन! देशभरात 5000 जवळपास अॅक्टिव्ह रुग्ण,
खतांची संशयास्पद विक्री : वाहनातील साठा सील!
अतोनात नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीची
मशागत सुद्धा करता आली नाही त्यामुळे पिकाची वाढ खुंटली व काही
ठिकाणी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. याबाबत शासन
स्तरावरून कुठलाही सर्वे हा शासनाच्या महसूल अथवा कृषी विभागाने
केला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी
शासनाने ताबडतोब सर्वे करावा हा सर्वे न झाल्यास अन्यायग्रस्त शेतकरी
आपापल्या शेतात समाधी आंदोलन करतील असे निवेदन शेतकरी पुत्र
गोपाल पोहरे यांच्या नेतृत्वात आज बाळापूर तालुका उपविभागीय अधिकारी
व तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थितीत होते.
Read also: https://ajinkyabharat.com/north-koreas-kim-jong-un-gives-fashi-education-to-30-officials/