सर्वे करून मदत द्या अन्यथा समाधी आंदोलन
उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात संततधार पावसाने शेतातील पिकांचे
Related News
सांगली जिल्हा परिषदेतील राजकीय भूकंप: शिंदे गट आणि अजित पवार गट महाविकास आघाडीसोबत युती करणार?
सांगली – राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी हलचल पाहायला मिळत आहे.
Continue reading
आशियामध्ये युद्धाचा भडका? चीन–जपान संघर्ष तणावाची स्थिती निर्माण
आशियातील दोन महाशक्तींपैकी चीन आणि जपान यांच्यातील राजनैतिक वाद पुन्हा एकदा उच्च...
Continue reading
दररोज २–३ कप Coffee पिल्याने डिमेन्शियाचा धोका कमी होतो, पण एक अट आहे!
Coffee प्रेमींसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. सकाळची सुरुवात असो किंवा कामाच...
Continue reading
‘The 50 ’: रिद्धी डोगरा सांगते का बरेच लोक रिअॅलिटी शोपासून दूर राहतात; ट्रोलिंग आणि तुलना याबद्दल उघडपणे बोलल्या
टीव्ही, ओटीटी आणि चित्रपट क्षेत्रात आपली कामगिरी सिद्ध केलेली अभि...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : करण-प्राजक्ताचा गुपचूप रोमान्स; घरात फुलत आहे प्रेम
Bigg Boss Marathi 6 ने चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा अधिराज्य ग...
Continue reading
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा सन्मान; पॅरिसमध्ये प्रमाणपत्राची सोहळा
मराठा साम्राज्याचे शौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय राज्यका...
Continue reading
SJVN Limited शेअरमध्ये तुफान: गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंडसह परतावा
नवरत्न कंपनी एसजेव्हीएन लिमिटेडच्या (SJVN Li...
Continue reading
अतोनात नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीची
मशागत सुद्धा करता आली नाही त्यामुळे पिकाची वाढ खुंटली व काही
ठिकाणी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. याबाबत शासन
स्तरावरून कुठलाही सर्वे हा शासनाच्या महसूल अथवा कृषी विभागाने
केला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी
शासनाने ताबडतोब सर्वे करावा हा सर्वे न झाल्यास अन्यायग्रस्त शेतकरी
आपापल्या शेतात समाधी आंदोलन करतील असे निवेदन शेतकरी पुत्र
गोपाल पोहरे यांच्या नेतृत्वात आज बाळापूर तालुका उपविभागीय अधिकारी
व तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थितीत होते.
Read also: https://ajinkyabharat.com/north-koreas-kim-jong-un-gives-fashi-education-to-30-officials/