परिसरातील शेतकऱ्यांची मागणी
बाळापूर तालुक्यात सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून
बाळापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी
Related News
गॅस टंचाईवर राज्य सरकारचा तडकाफडकी निर्णय: सिलिंडरची कमतरता संपण्यास मदत
राज्यात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा वाढत असल्यामुळे सामान्य नागरिकांची दै...
Continue reading
मध्य पूर्वेतून भारतासाठी मोठी दिलासा: इराणकडून सात वर्षानंतर कच्च तेल येणार
मध्य पूर्वेत सध्या घडणारी घडामोडी भारतासाठीही मोठ्या प्रमाणात महत्त्वाच्या आहेत. ...
Continue reading
LPG दरात झपाट्याने वाढ; व्यावसायिक सिलेंडरचे दर 2 हजारांच्या वर
नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशीच घरगुती आणि व्यावसायिक गॅस वापरकर्त्यांसाठी मोठा आ...
Continue reading
Oracle Layoffs India: ओरॅकलने अचानक 12,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं; सकाळी 6 वाजता मेलमुळे धक्का
माहितीप्रमाणे, आयटी क्षेत्रातील एक महत्त्वाची कंपनी,
Continue reading
Todays Gold Rate: आता काही खरं नाही! सोन्याच्या भावाने विक्रमी उंची गाठली; 10 ग्रॅमचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
जळगाव – सोन्याचे भाव पुन्हा एकद...
Continue reading
कॅबिनेट मीटिंग डिसिजन : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्त्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच...
Continue reading
Dhurandhar 2 : रणवीर आणि राकेश बेदीच्या घड्याळाची किंमत ऐकून डोळे विस्फारतील; डायरेक्टरने दाखवली रॉयल शान
Dhurandhar 2 हा चित्रपट सध्या बॉक्स ऑ...
Continue reading
मोठी बातमी! काँग्रेसमध्ये भूकंप – 7 नगरसेवकांचे थेट निलंबन; हर्षवर्धन सपकाळ यांची कडक कारवाई
राज्यातील काँग्रेस पक्षात मोठी घडामोड घडली आहे. ज...
Continue reading
युद्धाने बदलला वाहन बाजाराचा ट्रेंड; इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी उसळली, मार्चमध्ये नवा विक्रम
अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या य...
Continue reading
हॉर्मुज सामुद्रधुनीचा दबदबा कायमच! मग 302 किमी रेल्वे लाइन तेलाचा खेळ का बदलू शकत नाही? जाणून घ्या कुठे अडकला मोठा पेंच!
मध्य-पूर्वेत सुरू असलेल्...
Continue reading
₹100 प्रति डॉलरचं संकट? रुपया दबावात; तेलाच्या किमती, परकीय गुंतवणूक घट आणि जागतिक तणावामुळे निर्माण झाली बिकट परिस्थिती
भारतीय रुपये पुन्हा एकदा...
Continue reading
एकेकाला तोडणार! Bigg Boss Marathi 6 च्या घरात राखीची 'बहीण'; घेणार सगळ्यांचा 'बदला'? प्रेक्षकांमध्ये शॉकची लहर!
Bigg Boss Marathi 6 सध्या...
Continue reading
शेतकरी वर्गाकडून होत आहे. बाळापूर तालुक्यातील ग्राम नया अंदुरा,
कारंजा (रम), हाता, अंदुरा, बोरगाव वैराळे, सोनाळा, हातरुण, शिंगोली,
अंत्री मलकापूर, उरळ, मोरगाव सादिजन, कवठा, बहादुरा, निंबा, वझेगाव,
मोखा, काजिखेड, परिसरात संततधार पावसामुळे
खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
मात्र शासनाकडून नुकसान ग्रस्त भागातील पंचनामे करण्याचे
आदेश जाहीर करण्यात आले नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.
सततच्या पावसामुळे शेतातील उडीद, मूग, सोयाबीन, तूर, तिळ आदी
पिकांची नासाडी होत असून कपाशीची पाने झडत असल्याचे दिसत आहे.
याशिवाय शेतात पीक कमी व सार्वत्रिक पाणीच पाणी दिसून येत आहे.
त्यामुळे बाळापूर तालुक्यातील ९० टक्के पिके धोक्यात सापडली असून
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी सध्या
हरवलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी
शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहत आहेत.
एकीकडे लालफितीत अडकलेल्या शेतकऱ्यांना आस्मानी संकटाचा
सामना करावा लागत असून बाळापूर तालुक्यांत ओला दुष्काळ जाहीर करावा
अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/akola-katepurna-prakalpat-42-percent-jalsatha/