बाळापूर तालुक्यात सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून
बाळापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी
Related News
माय ममता झाली काळी!
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
शेतकरी वर्गाकडून होत आहे. बाळापूर तालुक्यातील ग्राम नया अंदुरा,
कारंजा (रम), हाता, अंदुरा, बोरगाव वैराळे, सोनाळा, हातरुण, शिंगोली,
अंत्री मलकापूर, उरळ, मोरगाव सादिजन, कवठा, बहादुरा, निंबा, वझेगाव,
मोखा, काजिखेड, परिसरात संततधार पावसामुळे
खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
मात्र शासनाकडून नुकसान ग्रस्त भागातील पंचनामे करण्याचे
आदेश जाहीर करण्यात आले नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.
सततच्या पावसामुळे शेतातील उडीद, मूग, सोयाबीन, तूर, तिळ आदी
पिकांची नासाडी होत असून कपाशीची पाने झडत असल्याचे दिसत आहे.
याशिवाय शेतात पीक कमी व सार्वत्रिक पाणीच पाणी दिसून येत आहे.
त्यामुळे बाळापूर तालुक्यातील ९० टक्के पिके धोक्यात सापडली असून
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी सध्या
हरवलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी
शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहत आहेत.
एकीकडे लालफितीत अडकलेल्या शेतकऱ्यांना आस्मानी संकटाचा
सामना करावा लागत असून बाळापूर तालुक्यांत ओला दुष्काळ जाहीर करावा
अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/akola-katepurna-prakalpat-42-percent-jalsatha/