अमरावती – प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन आज चौथ्या दिवशी पोहोचले आहे.
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे,
तर वजनही ३ किलोने घटल्याची माहिती आहे.
Related News
12
Jun
मोठा खुलासा! क्रॅश झालेल्या विमानात आधीच होती बिघाडाची लक्षणं;
अहमदाबाद – एअर इंडिया विमान अपघातापूर्वीच त्यामध्ये तांत्रिक बिघाड दिसत होता,
असा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. प्रवासी आकाश वत्स यांनी या विमानात बसलेला
असतान...
12
Jun
वादळीवारासह घराचे तीन पत्रे उडाले जखमींना तात्काळ निंबा येथे दवाखान्यात दाखल
निंबा अंदुरा सर्कलमधील जानोरी मेळ या गावांमध्ये दिनांक 12 जूनला दुपारी चार वाजेच्या दरम्यान
वादळी वाऱ्यासह सोसाट वारा आला व पावसाचे सुद्धा आगमन झाले आणि जानोरीमेड येथील प्रकाश
...
12
Jun
मोठा खुलासा! अहमदाबाद विमान अपघातामागे पक्ष्यांची धडक; दोन्ही इंजिन बंद, 100 हून अधिकांचा मृत्यू
अहमदाबाद – एअर इंडियाच्या बोइंग 787-8 विमानाच्या भीषण अपघातामागे धक्कादायक कारण समोर आलं आहे.
टेकऑफनंतर अवघ्या 15 मिनिटांत मेघानीनगर भागातील मेडिकल कॉलेज हॉस्टेल...
12
Jun
दहीहांडा येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे राहत्या घरांचे मोठे नुकसान
अकोला जिल्हातील दहीहांडा येथे दि. ११ जून रोजी दुपारी ४. ५ वाजताच्या दर्मान अचानक आलेल्या
अवकाळी पावसामुळे घरावरील टीनाच्या पत्रे उडून गेले तसेच दहीहांडा येथील राजू भांडे,
सुर...
12
Jun
अजित पवार यांचे भाषण अर्धवट थांबले; वादळी वाऱ्यामुळे घेतली कार्यकर्त्यांची रजा
अजित पवार यांच्या भाषण सुरू होताच सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे कार्यकर्ते
मंडप बाहेर पडायला सुरुवात केली तर अजित पवार यांनी सुद्धा भाषण
जास्त न लांबवता जर काही दुर्घटना घडली तर...
12
Jun
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हेही प्रवासी म्हणून उपस्थित
अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरात आज दुपारी एअर इंडियाच्या B787 ड्रीमलाइनर
विमानाचा भीषण अपघात झाला. लंडनकडे जाणाऱ्या VT-ANB विमानाने 1:48 वाजता टेक
ऑफ घेतल्यावर अवघ्या 9 मिन...
12
Jun
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परिसरात वादळी वाऱ्यासह,गारपीट
रावरील टिनपत्रे उडाली,वृक्ष कोसळले,विद्युत पुरवठा खंडित प्रचंड नुकसान
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम बोर्डी,शिवपूर,रामापूर,परिसरात आज
अचानक 2 वाजता द...
12
Jun
अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा – नंदगाव पेठ टोलनाक्याजवळ टायर जाळून शेतकऱ्यांचा तीव्र निषेध
अमरावती : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग
आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर नंदगाव पेठ टोलनाक्याजवळ स्थ...
12
Jun
खामगाव येथे मा. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे उपस्थिती
खामगाव येथे मा. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे उपस्थिती माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे
नेतृत्वात भव्य संकल्प मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले आहे.
या मेळाव्यात असंख्य क...
12
Jun
राज ठाकरे – फडणवीस भेटीवर अजित पवारांचा संतुलित प्रतिसाद; “हीच महाराष्ट्राची संस्कृती”
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी वेगवेगळ्या पक्षाचे नेते एकमेकांना भेटत ...
12
Jun
अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान अपघात; २३८ प्रवासी होते सवार
टेकऑफ दरम्यान इंजिन फेल, रहिवासी इमारतीवर कोसळले विमान; बचावकार्य सुरु
अहमदाबाद : गुरुवारी सकाळी अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान
टेकऑफ करताना अपघातग्रस्त झ...
12
Jun
पातूर तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर – शिर्ला, गोळेगाव आणि चोंढी येथे पशुधनाचा मृत्यू
पातूर, तालुका प्रतिनिधी
आज सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने पातूर तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठे नुकसान केले आहे.
विजेच्या कडकडाटासह आलेल्या या वादळामुळे पशुधनाचे मोठ...
त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी
कार्यालयाबाहेर रस्त्यावर ठिय्या देऊन आंदोलन करत आहेत. काही कार्यकर्ते झोपून रस्ता अडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रमुख मागण्या:
-
राज्यातील सर्व शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी
-
थकीत वीजबिलांची माफी
-
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तत्काळ मदत
सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय न आल्याने आंदोलनात अधिक तीव्रता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.