पातूर, २५ मार्च २०२५ – मंगळवारी सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या
बी.एड. सीईटी परीक्षेसाठी अवघ्या दोन मिनिटे उशिरा पोहोचल्याने दोन विद्यार्थ्यांना परीक्षेस मुकावे लागले.
कापशी येथील श्री इन्फोटेक ऑनलाइन परीक्षा केंद्रावर घडलेल्या या
Related News
फिफा वर्ल्ड कप फायनलमध्ये स्पेनच्या विजयानंतर पुण्यातील एका क्लबमध्ये अर्जेंटिना आणि स्पेन समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत...
Continue reading
सावधान! एफडीच्या व्याजावरही भरावा लागतो टॅक्स; ITR भरताना 'या' नियमांकडे दुर्लक्ष केल्यास येऊ शकते नोटीस
ITR Filing 2026: फिक्स्ड डिपॉझिट (FD...
Continue reading
Stock Market Crash : शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’; सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी कोसळला, जगभरातील बाजारांमध्ये मोठी घसरण
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाह...
Continue reading
मिरच्या फ्रिजमध्ये ठेवूनही खराब होतात? या सोप्या टिप्स वापरा; 2 ते 3 आठवडे राहतील ताज्या
स्वयंपाकघरात हिरव्या मिरचीचा वापर जवळपास प्रत्येक घरा...
Continue reading
मोठी बातमी! CJPच्या संसद मोर्चामुळे दिल्ली मेट्रोवर परिणाम; राजीव चौकसह 5 स्थानके तात्पुरती बंद
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या 'संसद चलो' मो...
Continue reading
CJP Parliament March : दिल्लीत संसद मार्चदरम्यान तणाव; जे. पी. नड्डा यांची CJP शिष्टमंडळासोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या सरकारसमोर
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी (
Continue reading
दिल्लीतील NEET पेपरफुटी आंदोलनादरम्यान CJP संस्थापक अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. संसद परिसरात तणाव, लाठीमार, नड्डा-शहा बैठका आण...
Continue reading
घरी बनवा आरोग्यदायी आणि पौष्टिक ‘5 शुगर फ्री लाडू’; चवही जबरदस्त, आरोग्यालाही फायदा
घरीच बनव...
Continue reading
बंगळुरूमधील तिहेरी हत्याकांडात आरोपीने अनेक महिने AI चॅटबॉटचा वापर करून हत्येची योजना आखल्याचा तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी डिजिटल चॅट...
Continue reading
CJP Protest : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह या तीन प्रमुख मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन; नेमक्या मागण्या काय?
नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्य...
Continue reading
घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पसरली आहे.
गाडी पंचर झाल्यामुळे विलंब; प्रवेश नाकारला
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सकाळी ८:३० पर्यंत हजर राहण्याचे निर्देश होते.
मात्र, अभिषेक फलटणकर (शिवणी, मंगरूळपीर, जिल्हा वाशिम) आणि अंकित राऊत
(बेलखेड, तालुका तेल्हारा) हे दोघे नऊ वाजून दोन मिनिटांनी परीक्षा केंद्रावर पोहोचले.
गाडी पंचर झाल्याने त्यांना विलंब झाला होता, असे सांगून त्यांनी परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांना विनवण्या केल्या.
मात्र, उपस्थित कर्मचाऱ्यांनी कोणतेही कारण न ऐकता त्यांना प्रवेश नाकारला, परिणामी दोघांना परीक्षेस मुकावे लागले.
विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम; वरिष्ठांकडून हस्तक्षेपाची मागणी
या घटनेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परीक्षेला बसण्याचा त्यांचा संधी गमावल्याने दोघांवर मानसिक तणावाचे संकट ओढवले आहे.
परीक्षा प्रक्रियेतील लवचिकता आवश्यक – नागरिकांची प्रतिक्रिया
उपस्थित नागरिकांनी परीक्षा केंद्राच्या व्यवस्थापनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
अवघ्या दोन मिनिटांचा विलंब हा गंभीर कारण न मानता
विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी द्यायला हवी होती, असे मत व्यक्त केले जात आहे.
विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी द्यावी यासाठी वरिष्ठ प्रशासनाने लक्ष घालावे,
अशी जोरदार मागणी होत आहे.