[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीच्या वारीवर, कामाख्या देवीचे दर्शन घेतले

गुवाहाटी : राज्यामध्ये विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. अवघ्या एका महिन्यामध्ये मतदान होणार असून राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी...

Continue reading

प्रियांका गांधीं वायनाडमधून भरणार उमेदवारी अर्ज

वायनाड:  काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी – वाड्रा बुधवारी (23 ऑक्टोबर) वायनाड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या काल...

Continue reading

चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता NDRF, तटरक्षक दल, सरकारी यंत्रणा हाय अलर्टवर

दाना चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये धडकणार आहे. याबाबत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग IMD ने इशारा दिलाय की, चक्रीवादळ दाना गुरुवार, 24 ...

Continue reading

शेअर बाजार गडगडला!

शेअर बाजाराने मंगळवारी गुंतवणुकदारांना चांगलाच झटका दिला. सेन्सेक्स आणि निफ्टी फिफ्टी हे दोन्ही निर्देशांक मंगळवारी गडगडले. सेन्सेक्सवर नोंदणीकृत जवळपास ५० टक्के कंपन्यांचे ...

Continue reading

उपमुख्यमंत्री

अजित पवार गटाची पहिली यादी जाहिर!

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर झाली आहे. 38 उमेदवारांची पहिली यादी अजित पवार गटाने जाहीर केली आहे. यात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष,...

Continue reading

निलेश राणे हाती बांधणार शिवबंधन!

माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उद्या (23 ऑक्टोबर) संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ ...

Continue reading

उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु

प्रशासन सज्जः २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज (ता.२२) पास...

Continue reading

संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर

यंदा उदयास आलेल्या तिसऱ्या आघाडीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील परिवर्तन आघाडीन...

Continue reading

साधी भेळ खाऊन कंटाळा आला असेल तर ओट्सपासून बनवा चमचमीत भेळ

संध्याकाळच्या वेळी अनेक घरांमध्ये नाश्त्यात भेळ किंवा चाट खाल्ले जाते. भेळ खाल्यानंतर पोटही भरते . संध्याकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं काहींना काही चटपटीत पदार्थ खायचे असतात. पण असे ...

Continue reading

यमुना नदीत पांढरा फेस वारंवार का दिसतो?

दिल्ली : सध्या भारताची राजधानी दिल्ली यमुना नदीच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आहे. छठपूवीर् यमुना विषारी पांढऱ्या फेसाने भरल्याने सरकारी यंत्रणा यासाठी किती सज्ज आहे हे दिसून येते. ...

Continue reading