मुंबई | 14 एप्रिल 2025:
2016 मध्ये घडलेल्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडात मोठी अपडेट समोर आली आहे.
मुख्य आरोपी आणि पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
तब्बल नऊ वर्षांनी या प्रकरणात न्याय मिळाला असून, यामुळे बिद्रे कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
काय आहे प्रकरण?
2016 मध्ये नवी मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे अचानक बेपत्ता झाल्या.
तपासाअंती स्पष्ट झाले की, 11 एप्रिल 2016 रोजी त्यांचे अपहरण करून गळा दाबून हत्या करण्यात आली होती.
मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याने ही हत्या आपल्या तीन मित्रांच्या मदतीने केली.
हत्यानंतर बिद्रे यांचा मृतदेह लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे करून वसईच्या खाडीत फेकण्यात आला होता.
काही तुकडे समुद्रात तर मृतदेहाचा धड फ्रिजमध्ये ठेवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा नंतर समोर आला.
हत्या कशी घडली? – तपशीलवार घटनाक्रम
अश्विनी बिद्रे (वय 42) या नवी मुंबई पोलीस दलात मानवाधिकार विभागात कार्यरत होत्या.
11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास त्या अभय कुरुंदकरला भेटण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्या.
त्यानंतर कुरुंदकरने त्यांना कारमध्ये घेऊन भाईंदरकडे रवाना झाले.
कारमध्येच गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आली. त्यावेळी कुरुंदकरसोबत महेश फळणीकर हा उपस्थित होता.
त्याच रात्री 11:18 वाजता बिद्रे यांचा मोबाईल बंद झाला, आणि त्या क्षणापासून त्या बेपत्ता झाल्या.
पुढे कुरुंदकरने राजू पाटील, महेश फळणीकर आणि चालक कुंदन भंडारी यांच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे करून वसईच्या खाडीत फेकले.
काय झाले होते तपासात?
या प्रकरणाचा तपास सुरुवातीला संथ गतीने चालला होता. आरोपी स्वतः पोलीस असल्यामुळे तपासात अडथळे आले,
असा आरोप अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केला होता. अखेर हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आणि यानंतरच हत्येचा उलगडा झाला.
महेश फळणीकर याने दिलेल्या कबुलीमुळे या प्रकरणातील अनेक धागेदोरे उघडकीस आले.
न्यायालयाने सर्व आरोपींच्या जबाबांची छाननी करत मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. उर्वरित आरोपींवरही खटला सुरू आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pope-francis-yanche-died-88-years-old-ghetla-akhercha-breathing/