नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भातील
बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
तर आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या बुलढाणा,
अकोला, अमरावती, गडचिरोलीसह यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात देखील
मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
तर आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना
पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्यामुळे बहूप्रतिक्षीत पावसाच्या सरी कोसळल्याने बळीराजासह सर्वसामान्य वैदर्भीय सुखावले आहे.
तर पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम राहील,
असा अंदाज नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने वर्तवविला आहे.
सलग चौथ्या दिवशी वाशिम जिल्ह्यात अनेक भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावली.
या पावसाच्या पाण्यामुळे शेतीला काही काळ तलावाच स्वरूप आल होत.
तर परिसरातील अनेक नाले ओसंडून वाहू लागले आहेत.
नुकत्याच खरिपाची पेरणी केलेलं बियाणे पावसात वाहून गेल्यानं
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय.
या सर्व नुकसानीचे पाहणी आणि पंचनामे करून योग्य ती मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
यवतमाळच्या नेर तालुक्यातील धनज-माणिकवाडा या ठिकाणी
आज दुपारच्या सुमारास जवळपास 1 तास मुसळधार पावसाने हजेरी लावली.
तसेच नदी-नाल्या काठावरील शेतजमीनीचे मोठे नुकसान झाले आहे.
शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी,
अशी मागणी आता शेतकरी आणि स्थानिकांकडून केल्या जात आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/modi-3-0-died-in-the-first-15-days-terrorist-noise-scam/