मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे
अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे.
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
मंगळवारी, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालटाल
या दोन्ही मार्गावरील अमरनाथ यात्रा थांबविण्यात आली आहे.
त्यामुळे अर्ध्या वाटेवरील यात्रेकरू मध्येच अडकले आहेत.
त्यांना योग्य ती मदत दिली जात आहे. यात्रेकरूंना केलेल्या सहकार्याबद्दल
भाविकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले. केंद्रीय राखीव पोलीस दल
आणि येथील सर्व स्थानिक पोलीस अधिकारी यात्रेकरूंना सहकार्य करत आहेत.
आम्हाला चांगली वागणूक मिळत आहे असे भाविकांनी नमूद केले.
श्री अमरनाथजी श्राइन बोर्डातर्फे आयोजित करण्यात येणारी यात्रा
दोन मार्गांमध्ये विभागली गेली आहे. एक पहलगाम मार्गे, आणि दुसरा
काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील बालताल मार्गे. जम्मू-काश्मीरमध्ये
दहशतवादी हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर
यंदा अमरनाथ यात्रा होत असल्याने तेथे सुरक्षेचा योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अमरनाथ मंदिराची वार्षिक यात्रा २९ जूनपासून सुरू झाली आहे.
५२ दिवस चालणाऱ्या यात्रेची १९ ऑगस्टला सांगता होणार आहे.
मात्र तात्पुरती यात्रा स्थगित केल्याने काही भाविकांनी निराशा व्यक्त केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/olympic-hero-arshad-nadims-terrorist/