मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे
अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
मंगळवारी, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालटाल
या दोन्ही मार्गावरील अमरनाथ यात्रा थांबविण्यात आली आहे.
त्यामुळे अर्ध्या वाटेवरील यात्रेकरू मध्येच अडकले आहेत.
त्यांना योग्य ती मदत दिली जात आहे. यात्रेकरूंना केलेल्या सहकार्याबद्दल
भाविकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले. केंद्रीय राखीव पोलीस दल
आणि येथील सर्व स्थानिक पोलीस अधिकारी यात्रेकरूंना सहकार्य करत आहेत.
आम्हाला चांगली वागणूक मिळत आहे असे भाविकांनी नमूद केले.
श्री अमरनाथजी श्राइन बोर्डातर्फे आयोजित करण्यात येणारी यात्रा
दोन मार्गांमध्ये विभागली गेली आहे. एक पहलगाम मार्गे, आणि दुसरा
काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील बालताल मार्गे. जम्मू-काश्मीरमध्ये
दहशतवादी हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर
यंदा अमरनाथ यात्रा होत असल्याने तेथे सुरक्षेचा योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अमरनाथ मंदिराची वार्षिक यात्रा २९ जूनपासून सुरू झाली आहे.
५२ दिवस चालणाऱ्या यात्रेची १९ ऑगस्टला सांगता होणार आहे.
मात्र तात्पुरती यात्रा स्थगित केल्याने काही भाविकांनी निराशा व्यक्त केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/olympic-hero-arshad-nadims-terrorist/