काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली.
यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीने बालटाल आणि तुनवान येथील
बेस कॅम्पमधून दक्षिण काश्मीर हिमालयातील ३,८८० मीटर उंचीवरील
Related News
MTV Splitsvilla 16 Episode 39 LIVE: आयडियल मॅचचा महात्विस्ट! कम्पॅटिबिलिटी क्विझ कोण जिंकेल? ड्रामा शिगेला
MTV Splitsvilla 16 : Pyaar Ya P...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 Elimination : आधी संस्कृती, नंतर संकेत… आता आणखी एक वाइल्ड कार्ड बाहेर? सोशल मीडियावर चर्चांना ऊत
Bigg Boss Marathi 6 ...
Continue reading
नागपूर: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरण अजून चर्चेत असतानाच, राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे न...
Continue reading
अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान Narendra Modi यांचा Donald Trump यांना थेट फोन; भारताची भूमिका स्पष्ट
अमेरिका आणि इराण यांच्या...
Continue reading
LPG सिलिंडरमध्ये फक्त 10 किलो गॅस मिळणार? सरकारचे स्पष्टीकरण; अफवांवर विश्वास ठेवू नका
देशभरात गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा जोर धरत होती की, घरगुती LPG
Continue reading
Dhurandhar: The Revenge : रणवीर सिंगच्या भावनिक सीनने आलिया भट्ट झाली भारावली
बॉलिवूड अभिनेत्री Alia Bhatt हिने नुकताच Dhurandhar: The Rev...
Continue reading
The 50 : ५० स्पर्धकांमधून शिव ठाकरे ठरले विजेते; चाहत्यासाठी ५० लाखांची खास भेट
भारतीय रिअॅलिटी शोच्या दुनियेत सध्या चर्चेचा विषय ठरलेला The 50 अखेर आप...
Continue reading
इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताची सक्रिय भूमिका; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इराणच्या राष्ट्रपतींना थेट फोन
पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभू...
Continue reading
गुंफा मंदिराकडे प्रवास सुरु केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अनंतनागमधील पारंपरिक ४८ किलोमीटरचा जुनवान-पहलगाम मार्ग
आणि गांदरबलमधील १४ किलोमीटरचा लहान पण उंच बालटाल मार्गावरून पहाटे यात्रेकरू रवाना झाले.
उपायुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि नागरी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित
दुहेरी मार्गावरील वात्रेला प्रारंभ झाला.
लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी ४,६०३ यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला
जम्मूमधील भगवती नगर बेथोल वात्री निवास बेस कॅम्प येथून हिरवा झेंडा दाखवला.
हे यात्रेकरू शनिवारी दुपारी काश्मीर खोऱ्यात दाखल झाल्यानंतर
त्यांचे स्थनिक नागरिक आणि प्रशासनाने स्वागत केले.
अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
त्यासाठी पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल, इंडो-तिबेट सीमा पोलीस
आणि इतर निमलष्करी दलांचे हजारो सुरक्षा कर्मचारी येथे तैनात करण्यात आले आहेत.
यात्रेच्या ठिकाणी हवाई देखरेखही ठेवली जाणार आहे.
५२ दिवस चालणारी ही यात्रा १९ ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे.
शनिवारी १८८१ यात्रेकरूंची दुसरी तुकडी भगवती नगर बेस कॅम्प येथून चोख सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली.
Read also: https://ajinkyabharat.com/chief-minister-shinde-has-completed-two-years-on-ex-platform-post/