केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासह
सर्व आंबेडकरी नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.
Related News
नेपाळ : घरातील सर्वच गेले… कुत्रा मात्र मालकाची वाट पाहत राहिला; पाच दिवस पडक्या घरासमोर उपाशी, चिखल खातानाचा VIDEO व्हायरल
नेपाळ : नेपाळमध्ये आलेल्या ...
Continue reading
गणेशोत्सवात डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुणेकरांना आवाहन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या वापरावरून राज्यात पुन्हा एकद...
Continue reading
राहुल गांधींचे २९ मुद्दे खोटे; ‘छात्रों की गूंज’वर फडणवीसांचा घणाघाती पलटवार, म्हणाले- ‘ही झूट की गूंज’
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राह...
Continue reading
अभिजीत दीपके यांच्या ५ सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील; सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, “अप्रिय घटना होईल असे ठोस कारण नाही”
Continue reading
पेट्रोल-डिझेलसाठी परावलंबित्व संपणार? 2030 पर्यंत 50% गरज शेतकरी, तर 50% EV मधून पूर्ण होईल; पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य
भाजपच्या कार्यका...
Continue reading
प्रशांत किशोर यांनी विजयाचा प्लॅन दिला, पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच केली तीच चूक; रणनीतीवरून पक्षात मतभेद?
Prashant Kishor NCP News...
Continue reading
घटस्फोटानंतर जॉइंट होम लोनचा EMI कोण भरणार? घर खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम
Joint Home Loan Rules : लग्नानंतर अनेक जोडप...
Continue reading
मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली; शुगर रिपोर्टवरच जरांगेंनी उपस्थित केली शंका, म्हणाले – “पत्रकारांनी सोक्षमोक्ष लावावा”
मराठा आरक्षणाच्...
Continue reading
हृता दुर्गुळेचा हटके लूक चर्चेत; दोन वेण्या, मोठे कान अन् निरागस अंदाज! ‘आली मोठी शहाणी’मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
Continue reading
टेन्शन… टेन्शन… टेन्शन! भारतालाही नेपाळसारख्या जलप्रलयाचा धोका? पश्चिम बंगाल डेंजर झोनमध्ये
नेपाळ-तिबेट सीमेवरील जलप्रलयानंतर हिमालयीन पट्ट्यातील कॅस्केडिंग डिझास्टरचा धोका चर्चेत...
Continue reading
तसेच रामदास आठवले यांनी भाजपकडे आगामी विधानसभा
निवडणुतीसाठी 8 ते 10 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. रामदास
आठवले यांच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकर प्रतिसाद देतात
का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच महायुतीत
जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असताना भाजप रामदास
आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी जागा सोडणार का?
ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. “रिपब्लिकन पक्ष देशभर
वाढविण्याचा माझा प्रयत्न आहे. फक्त रिपब्लिकनच्या भरवशावर
आपण निवडून येऊ शकत नाही. बाबासाहेबांचा दोन वेळा पराभव
झाला होता. त्यासाठी पक्ष वाढविण्याचा विचार बाबासाहेबांनी
व्यक्त केला होता. आमच्या रिपब्लिकन पक्षात मोठ्या प्रमाणात
गटबाजी मुरलेली आहे. एकेकाळी 9 खासदार होते. वंचित बहुजन
आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि इतर नेते माझ्यासोबत
आले असते तर जास्त मंत्री रिपब्लिकनचे असते. मी एकटाच मंत्री
झालो. पण एकमत होत नाही. त्यामुळे नुकसान होते. माझी इच्छा
आहे सगळे रिब्लिकन एकत्रित यावे”, असं आवाहन रामदास
आठवले यांनी केलं आहे. तसेच “प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या
माध्यमातून निवडणूक लढवली, पण त्यांचे उमेदवार निवडून आले
नाहीत. त्यांना मान्यता मिळाली नाही”, असं मत प्रकाश आंबेडकर
यांनी मांडलं.
Read also: https://ajinkyabharat.com/life-disrupted-due-to-untimely-rains-in-mumbai/