अकोल्याच्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने आज नेहरू पार्क चौकातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या
कार्यालयात ठिय्या आंदोलन करत ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या ज्वलंत विषयाला हात घातलाय..
या दरम्यान, संतप्त कार्यकर्त्यांनी प्राधिकरणाच्या कार्यालयात तोडफोड केल्याची माहिती आहे..
Related News
10
Jul
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
निरीक्षण अधिकारी पुरवठा बार्शीटाकळी यांचे संकल्पनेतून रास्त भाव धान्य दुकानदार नेहमी कार्डधारकांच्या रोशाला
बळी पडायचे आणि त्यामुळे त्यांना शासन स्तरावून त्रास होत होता. परंतु आ...
10
Jul
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
अकोला | प्रतिनिधी
श्रावण महिन्यात अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज यांना जलाभिषेकासाठी गांधीग्राम
येथील पूर्णा नदीवरून जल नेण्यासाठी हजारो श...
10
Jul
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
अकोला | प्रतिनिधी
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज यांच्या कावड यात्रेसाठी तयारी जोरात सुरू झाली आहे.
यावर्षी श्रावण महिना २८ जुलै...
10
Jul
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी विकास पवार यांची नियुक्ती
तेल्हारा दि :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार
यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अकोला जिल्हा महासचिव पदी ...
10
Jul
गुरुपौर्णिमा: ज्ञान, कृतज्ञता आणि सद्गुणांचा पवित्र उत्सव
गुरुपौर्णिमा हा एक केवळ उत्सव नसून, आपल्या जीवनातील गुरूंच्या स्थानाचे
स्मरण करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे.
हा दिवस आपल्याला विनम्रता, कृतज्ञता आणि ...
10
Jul
इंझोरीत शेतकऱ्यांना दुबार संकट; २०० एकरावर पेरणी खोळंबली,
इंझोरी | प्रतिनिधी
इंझोरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकटाचे ढग गडद झाले आहेत. अति पावसानंतर आता
रिमझिम पावसामुळे २०० एकरांवर दुबार पेरणी खोळंबली असून शेतकरी अक्षरशः...
10
Jul
पातूर-आगिखेड रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचे मोठे नुकसान,
पातूर | प्रतिनिधी
अकोल्याच्या पातूर येथील T.K.V. चौक ते आगिखेड दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था आता गंभीर अपघातांना कारणीभूत ठरत आहे.
या खराब रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी झाल्याने एका श...
09
Jul
तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील रस्ताचे कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडु
तेल्हारा | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील अडगाव-खैरखेड-धोंडाआखर रस्त्याच्या कामात मोठ्या
प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण व...
09
Jul
हिंगणा निंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला आले तलावाचे स्वरूप
निंबा अंदुरा सर्कलमधील हिंगणा निंबा अतिशय गजबजलेल्या गावाजवळ जो रस्ता जाण्यासाठी उपलब्ध आहे.
त्या त्या रस्त्यामध्ये पूर्णपणे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे रस्ता जणू पूर्णपणे ग...
09
Jul
अकोल्याच्या हिरपूर गावात अंत्यसंस्कारांनाही मिळत नाही सन्मान; पावसाळ्यात मृतदेह नाल्यातून वाहून नेतात गावकरी
अकोला जिल्ह्यातील हिरपूर
येथील गावकऱ्यांना मरणानंतरही नर्क यातना सहन कराव्या लागत आहेय.
गावातील एका तरुणाचा अकस्मात निधन झाला.
पावसाची सतत रिपरिप चालू असल्यामुळे अंत्यसंस्...
09
Jul
उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत तक्रार करूनही रस्ता अपूर्णच गावकऱ्यांचा संताप. गावातील बस सेवा खंडित.
अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील चिखलगाव ते चिंचोली रुद्रायणी आणि पाटखेड गोटखेड अशा पाच ते सहा
गावाला जोडणारा मुख्य रस्ता कोटी रुपयाचा रस्ता मंजूर झालेला आहे.
दरम्यान रस्त...
09
Jul
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
वडोदरा आणि आणंद जिल्ह्यांना जोडणारा महिसागर नदीवरील गंभीरा पूल अचानक कोसळला.
पुलावरून जात असलेली अनेक वाहने थेट नदीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आह...
या दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाकडून अकोल्यातील नेहरू पार्क चौकातल्या महाराष्ट्र जीवन
प्राधिकरणाच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली. खुर्थ्यांची फेकाफेक करीत ही तोडफोड केली.
अकोला तालूक्यातील मजलापूर दापुरा गावातील पाणीटंचाई संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा कडून
महिना भरापासून चालढकल सुरू असल्याचा ठाकरे गटाने आरोप केला.
ठाकरे गटाचा जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात ठिय्या सुरू आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/monica-o-my-darling-6-years-old-helen-yancha-jalwa/