श्री जयाजी महाराजांची जत्रा पार पडलीय.. शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा
मोठ्या उत्साहात येथे साजरा करण्यात येते..या यात्रेचे खास आकर्षण म्हणजे ‘गाडपगार’ एकाच वेळी पाच
बैलगाड्या ओढण्याची अनोखी व ऐतिहासिक परंपरा.. महाराज प्रसन्न झाले पाहिजे म्हणून भक्त सात दिवस फक्त दूध पिऊन उपवास करतात.
Related News
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताची खराब सुरुवात झाल्यानंतर संजू सॅमसन आणि इशान किशन पुन्हा अपयशी ठरले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या...
Continue reading
मुंबईत उघड्या मॅनहोलचा बळी | अंधेरीत 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून व्यक्तीचा मृत्यूमुंबईतील अंधेरी-साकीनाका परिसरात 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून...
Continue reading
सचिन अहिर यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशामागे देवेंद्र फडणवीसांची मध्यस्थी, उपसभापतीपदासाठी झालेल्या हालचाली, ऑपरेशन टायगर आणि दोन उद्योगपतींच्या ...
Continue reading
WhatsApp Username Feature 2026 मुळे गोपनीयता आणि सायबर सुरक्षेबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. मनीष सिसोदियांना स्वतःच्या नावाचे U...
Continue reading
अकोला तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आत्मा अंतर्गत तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीची बैठक उत्साहात पार पडली. किशोर काकडे यांची अध्यक्षपदी अविरोध निवड ...
Continue reading
धावत्या ट्रेनमध्ये उलटा लटकला तरुण; व्हायरल रीलचा धक्कादायक VIDEO पाहून नेटकरी हादरले
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, याची प्रचिती देणारा एक धक्कादाय...
Continue reading
दिल्लीत दहशतवादी कारवाईचा कट उधळला, पंजाबसह 4 जण अटकेत
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मोठा दहशतवादी कट उधळण्यात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश...
Continue reading
PSI संदीप कदम निलंबित : पुणे शहरातील एका कॅफेमध्ये ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी कथित गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस दलाने पोलीस उपनिरीक्षक (PSI)...
Continue reading
रोनाल्डोच्या एका चाहत्याने शहरभर पोस्टर्स लावून QR कोडद्वारे ७ रुपयांचे डोनेशन मागितले. दोन दिवसांत १,२०० रुपये जमा करून त्याने रोनाल्डोच्या विजयासाठी...
Continue reading
27 दिवसांचा तुरुंगवास ते 14 कोटींची संपत्ती! रिया चक्रवर्तीच्या संघर्षमय पण दमदार पुनरागमनाची थक्क करणारी कहाणी
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्र...
Continue reading
राघव चड्ढा यांना दिल्ली हायकोर्टाचा मोठा दणका; 52 पोस्ट हटवण्याची मागणी फेटाळली, 'राजकीय व्यंग हा लोकशाहीचा भाग'
दिल्ली उच्च न्यायालयाने राज्यसभा खासदार
Continue reading
व यात्रेच्या दिवशी कमरेला आकोडा बांधून एकटाच पाच बैलगाड्या ओढतो,
या बैलगाड्यांमध्ये सुमारे १०० ते १५० लोक बसतात..या यात्रेच्या दिवशी सासरी गेलेल्या विवाहित कन्याही पतीसह आपल्या माहेरी आवर्जून येतात..
यात्रे निम्मित संपूर्ण गावात रोडग्याचा महाप्रसाद घरोघरी बनवला जातो..या यात्रेत कोणताही जातभेद न ठेवता
सर्व समाजातील भक्त मोठ्या श्रद्धेने गाडपगार ओढतात हे विशेष..
या यात्रेनिमित्त अकोला , अमरावती , वाशिम जिल्ह्यातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात..