अकोला जिल्ह्यातील दाळंबी गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्या
दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. दाळंबी गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा
आरोप गावकऱ्यांनी केलाय. पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत असल्याचं गावकऱ्यांचे म्हणणं आहे.
Related News
उंबर्डा बाजार ग्रामपंचायतचा गलथान कारभार चव्हाट्यावर
अकोला : आदिवासी हक्कांसाठी ‘बिरसा क्रांती दल’चं धरणे आंदोलन, निधी व सर्टिफिकेट घोटाळ्याच्या विरोधात आवाज
हिरपूर ग्रामपंचायतीची उदासीनता;नाल्यांचे उपसण न झाल्याने ग्रामस्थ संतप्त
अकोला : मॉर्निंग वॉकला गेलेल्या इसमाच्या ई-बाईकला अचानक आग; जीवितहानी टळली
इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कुंभारी येथील तरुणाविरुध्द गुन्हा दाखल, पोलिस कोठडीत
बोर्डी घरकुल योजनेच्या बांधकामाचा चौकशी अहवाल सादर
संत्रा फळबाग मृग बहारसाठी एकच दिवस पोर्टल खुले
जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडून जखमींची विचारपूस
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
काही दिवसांपूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण झाले मात्र आता पाणी पुरवठ्याचे काम ठप्प
झाल्याने गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे. तर गावातील टाकी चे काम पूर्ण झाले आहे.
मात्र पाण्याची टाकीत विद्युत पुरवठा नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याचं गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
अखेर गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे.
१)प्रतिभा अवचार, माजी जिल्हा परिषद
२) मधुकर गोपनारायण, माजी सरपंच
३) बयाबाई मांडवकर, माजी सरपंच
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-morning-walkla-galelya-isamachaya-e-baikala-sudden-fire/