अकोला : दाळंबी गावात तीव्र पाणीटंचाई; नागरिकांचा ZP सीईओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

अकोला : दाळंबी गावात तीव्र पाणीटंचाई; नागरिकांचा ZP सीईओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

अकोला जिल्ह्यातील दाळंबी गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्या

दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. दाळंबी गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा

आरोप गावकऱ्यांनी केलाय. पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत असल्याचं गावकऱ्यांचे म्हणणं आहे.

Related News

काही दिवसांपूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण झाले मात्र आता पाणी पुरवठ्याचे काम ठप्प

झाल्याने गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे. तर गावातील टाकी चे काम पूर्ण झाले आहे.

मात्र पाण्याची टाकीत विद्युत पुरवठा नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याचं गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

अखेर गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे.

१)प्रतिभा अवचार, माजी जिल्हा परिषद

२) मधुकर गोपनारायण, माजी सरपंच

३) बयाबाई मांडवकर, माजी सरपंच

Read Also :  https://ajinkyabharat.com/akola-morning-walkla-galelya-isamachaya-e-baikala-sudden-fire/

Related News