१२ मे २०२५ | नवी दिल्ली
पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराने केलेल्या निर्णायक कारवाईनंतर,
“ऑपरेशन सिंदूर” संदर्भात सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेच्या ओजस्वी ओळींनी सुरुवात झाली.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
भारतीय हवाई दलाचे वायू संचालन महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती यांनी ही पत्रकार परिषद सुरू करताना
दिनकर यांची प्रसिद्ध कविता ‘रश्मिरथी’ यातील ओळींचा उल्लेख करत, भारताचा संदेश स्पष्ट केला – “याचना नाही आता रण होईल, जीवन जय की मरण होईल!”
त्याच वेळी त्यांनी तुलसीदास यांचेही शब्द उद्धृत करत स्पष्ट केलं की भारत
आता केवळ विनवण्या करणार नाही, तर दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठराखणाऱ्या यंत्रणांना कठोर उत्तर दिलं जाईल.
लेफ्टिनंट जनरल राजीव घई यांनी आपली माहिती देताना स्पष्ट केलं की, “भारताने सीमा ओलांडली नाही,
पण पाकिस्तानकडून त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने प्रत्येक हल्ला अपयशी ठरवला.”
पत्रकार परिषदेत ‘ऑपरेशन सिंदूर’चा एक शक्तिशाली व्हिडिओ दाखवण्यात आला,
ज्यामध्ये दिनकर यांची कविता पार्श्वसंगीत म्हणून वापरली गेली होती. यामुळे भारताने
केवळ सैनिकी ताकद नव्हे तर सांस्कृतिक आणि नैतिक संदेशही देण्याचं तंत्र वापरलं.
घई यांनी शेवटी म्हटलं, “हौसले बुलंद असतील तर यश तुमचे पाय धरते.”
हे विधान ऑपरेशन सिंदूरच्या यशावर शिक्कामोर्तब करत होतं.
Read Also : https://ajinkyabharat.com/virat-kohlicha-test-cricketmadhun-retirement/