2 वर्षे शिक्षा, 1 लाख रुपये दंड
राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन आणि सुभोशीकरण हा नेहमीच
सामाजिक व राजकीय चर्चेचा विषय असतो. त्यामुळे, छत्रपती
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली विरासत म्हणजे हे गड
किल्ले आहेत. आजही जगभरातील पर्यटकांचं आकर्षण आणि
शिवरायांच्या शौर्याची साक्ष, रक्तरंजीच लढायांचा इतिहास हे गड
किल्ले सांगतात. त्यामुळे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांबद्दल प्रत्येकाच्या
मनात आदराचं स्थान आहे. मात्र, यापूर्वी काही किल्ल्यांवर
मद्यपान,ड्रग्ज घेतल्याच्या घटना आढळून आल्या आहेत. व्यसनाधी
तरुणाई गड किल्ल्यांवरील मोकळ्या जागेत असेल कृत्य करतात.
आता, शासनाने या कृत्याला कायदेशीर लगाम लावला आहे.
याबाबत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली.
विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारच्या
कॅबिनेट बैठकांचा व निर्णयांचा धडाकाच सुरू आहे. गेल्या 4
दिवसांत तब्बल 78 शासन निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत.
त्यात, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 41 विषयांना
कॅबिनेटमध्ये मंजुरी दिलीय. त्यामध्ये, गोड्या पाण्यातील
मच्छिमारांसाठी तसेच सागरी मच्छिमारांसाठी महामंडळ स्थापन
केले जाणार आहे. तर, महत्वाचा निर्णय म्हणजे, गड किल्ल्यांची
सुरक्षा व संवर्धन हा आहे. गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्ज घेतल्यास
यापुढे 2 वर्षांची शिक्षा व 1 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल,
अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तसेच,
राज्य सरकारने आज 41 निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
Read also: https://ajinkyabharat.com/big-decision-for-koli-brothers-in-state-cabinet-meeting/