अकोला –
देशभरातील अस्थिर परिस्थिती — काश्मीरमधील पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ला,
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, महागाईने होरपळणारी सामान्य जनता आणि अन्यायकारक
Related News
नवाबगंज |
पाकिस्तानशी वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील नवाबगंज येथील एका सामान्य कुटुंबाची गोष्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
कारण एका भारतीय पित्याच्या चार मुलींपैक...
Continue reading
जळगाव |
२६ वर्षीय गायत्री कोळीच्या मृत्यूनं राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक केल्याच्या कारणावरून सासरच्यांनी मारहाण केली
आणि अखेर तिचा जीव घेतल्याच...
Continue reading
मुंबई :
दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटला असला तरी या
नोटा अजूनही वैध चलन म्हणून ग्राह्य धरल्या जात आहेत, अशी मोठी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने...
Continue reading
अकोला –
उन्हाळ्याच्या दिवसांत वाढणाऱ्या उष्णतेबरोबरच वीजबिलही भरमसाट वाढते आणि त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक ताणाचा सामना करावा लागतो.
मात्र आता या समस्येवर सोपी आणि परिणामकारक...
Continue reading
अकोला, दि. १ मे –
“गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थाने पुढे यावे.
ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या
मुख्य कार्यक...
Continue reading
अकोला, दि. १ मे –
“साडेसहा दशकांपासून महाराष्ट्राने सतत प्रगती करत स्वतःचं अग्रस्थान टिकवून ठेवलं आहे.
राज्य शासनाच्या लोकहितकारी निर्णयांमुळे विकासप्रक्रिया अधिक गतिमान आणि सर्व...
Continue reading
मुंबई – कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात तापलेलं वातावरण आता आणखी चिघळलं आहे.
प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली...
Continue reading
सीईओ अनिता मेश्राम : जिल्हा परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात
अकोला :
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी
योजनांची यशस्व...
Continue reading
अकोला –
विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
ने आज अकोल्यात जोरदार ट्रॅक्टर मोर्चा काढला.
अकोल्यात...
Continue reading
दिल्ली/श्रीनगर –
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय
तपास यंत्रणेला (NIA) धक्कादायक माहिती हाती लागली आहे.
या हल्ल्यामागे...
Continue reading
जळगाव जामोद | प्रतिनिधी - मंगेश टाकसाळ
महाराष्ट्रातील प्रसिद्ध भेंडवळ घटमांडणीचे वार्षिक भाकीत आज, १ मे रोजी पहाटे सहा वाजता पुंजाजी महाराज
आणि सारंगधर महाराज यांनी जाहीर केले. य...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
मे महिन्याची सुरुवातच सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे.
व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल ₹14.50 ची कपात करण्यात आली...
Continue reading
कायद्यांमुळे पीडित समाजघटकांवर होणारा अन्याय — या पार्श्वभूमीवर आमदार पठाण यांनी
त्यांच्या वाढदिवशी कोणताही जल्लोष न करता समाजहिताचा निर्णय घेतला.
शालेय साहित्यदानाचा उपक्रम
आमदार पठाण यांनी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या, पेन,
नोटबुक्स, शालेय बॅग यासारखं शैक्षणिक साहित्य दान करण्याचं आवाहन केलं होतं.
त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नागरिक, कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था पुढे सरसावल्या,
आणि आज मोठ्या प्रमाणावर शालेय साहित्य गोळा करण्यात आलं.
हे साहित्य लवकरच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
शहरातून कौतुकाचा वर्षाव
अकोला शहरात आमदार पठाण यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वाढदिवस साजरा करताना फुगे आणि केक न वापरता समाजासाठी उपयोगी
उपक्रम राबवण्याचा त्यांचा निर्णय इतर लोकप्रतिनिधींनाही प्रेरणा देणारा ठरतो आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/shiv-sena-uddhav-cha-tractor-front/