आलेगाव दी.८ प्रतिनिधी अल्पवयीन मुलीच्या विनय भंग प्रकरणा मध्ये चांनी पोलीस स्टेशन कडून दी ६ रोजी दाखल गुन्हे विरोधात
आलेगावातील सर्व जाती धर्माचे हजारो महिला पुरुषांनी एकत्र येऊन माळी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत मुक मोर्चा
आणि कडकडीत बंद ठेऊन सदर घटनेचा जाहीर निषेध गावकऱ्यांच्या वतीने दी ८ रोजी करण्यात आला, असून पोलीस प्रशासनाने सदर प्रकरणाची
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
पुन्हा चौकशी करून आरोपी विरुद्ध दाखल गुन्हे तात्काळ रद्द करावे अशी मागणी आलेगाव ग्रामस्थ पुरुष
महिला मंडळी कडून करण्यात आली आहे.
पातूर तालुक्यातील आलेगाव येथील व्यवसायिक अशोक जानकिराम काळदाते यांच्या विरुद्ध दी.६ रोजी अल्पवयीन मुलीच्या बयाणा नुसार चांनी स्टेशन मध्ये
दी.६ रोजी विविध कलमा नुसार गुन्हे दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली.त्यानुसार दाखल गुन्हे
विरोधात आलेगावातील सर्व जाती धर्माचे हजारो महिला
पुरुष मंडळीनी दी.८ रोजी सकाळी माळी भवन येथे सकाळी ९ वा दरमान एकत्रित येऊन माळी भवन ते छत्रपती
शिवाजी महाराज चौका पर्यंत मुक मोर्चा काढून व
गावातील सर्व व्यवसायिकांनी आपआपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन सदर घटनेचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.आणि निषेध मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये झाले.
सभेमध्ये गावातील व्यवसायिक,ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून खोट्या दाखल गुन्हे विरोधात तीव्र मत व्यक्त करून पोलीस
प्रशासनाने पुन्हा योग्य चौकशी करून कारवाई दाखल गुन्हे तात्काळ रद्द करावे असे मत अनेक ज्येष्ठ आणि
सामाजिक कार्यकर्त्यानीआपल्या भाषणातून व्यक्त केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/the-accused-of-disgusting-murder-of-a-woman-while-walking-in-the-morning-got-stuck/