बीड जिल्ह्यातील गाजलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र
सरकारने मोठी पावले उचलली आहेत. न्यायालयीन लढ्यासाठी राज्य सरकारने
ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
तसेच अॅड. बाळासाहेब कोल्हे यांना सहाय्यक विशेष
सरकारी वकील म्हणून नेमण्यात आले आहे.
सरकारची ठाम भूमिका
या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे दिसून येत आहे.
देशमुख यांच्या हत्येमागील कट उघड करण्यासाठी आणि आरोपींना कठोर
शिक्षा मिळावी, यासाठी सरकारने नामांकित वकीलांची नियुक्ती केली आहे.
काय आहे प्रकरण?
बीडमध्ये संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणी मोठी राजकीय उलथापालथ झाली असून,
अनेक लोक आरोपींकडे निर्देश करत आहेत.
कुटुंबीय व गावकऱ्यांनी न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन उभारले होते.
सरकारच्या या निर्णयामुळे देशमुख हत्या प्रकरणात कठोर कारवाई
होण्याची शक्यता असून, न्याय मिळण्याचा मार्ग सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/indrajit-sawant-threat-case-prashant-koradkarchaya-responent-kolhapur-polisancha-pathak-nagpurla/