Wasim Akram : चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सुमार कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट टीमवर चहूबाजूंनी टीका सुरु आहे.
माजी क्रिकेटपटू वसिम अक्रम इतके भडकलेत की, त्यांनी टीमवर वांशिक टिप्पणी केली. अक्रम काय बोलून गेले ते जाणून घ्या.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमान असल्यामुळे पाकिस्तानी टीम दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा होती.
Related News
राष्ट्रीय महामार्गावर कुरणखेडजवळ झालेल्या भीषण अपघातात
एका १९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
ही दुर्घटना आज दि. २ जून रोजी दुपारी साडेचार वा...
Continue reading
शेगाव प्रतिनिधी
श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रा महोत्सवासाठी
श्रीच्या पालखीचे प्रस्थान आज संत नगरी शेगाव येथून झाले.
या पालखी सोहळ्याचे यंदाचे हे सल...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील बाळापूर जवळील बाकार्डी पुलावरून कार कोसळून झालेल्या अपघातात
बाळापूरमधील तीन रहिवाशांचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी आहेय..
बरेगावहून बाळापूरकडे येणारी ही चारच...
Continue reading
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कार
झाल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली..
सध्या ज्वारी काढणीच्या कामाला सुरुवात झाली असून
अकोला जिल्ह्यातील जनुना येथील शेतकरी अनि...
Continue reading
दारूच्या वादात काकाने पुतण्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहेय.
अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पेन्शन कॉलोनी भागात एका
बंद घरात 30 वर्षीय युवक कुणा...
Continue reading
गुरुवारी मध्यरात्री ठीक 2 वाजता बोरगाव मंजू येथे एका टाटा सुमो गाडी मध्ये
6 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने कोंबून घेऊन जात होते गौरक्षकांना
माहिती मिळताच गाडीचा पाठलाग...
Continue reading
अकोला जिमखाना क्रिकेट क्लब येथे आयोजित उन्हाळी क्रिकेट शिबिराचा ३० मे रोजी समारोप झाला .
१५ मे ते ३० मे पर्यंत आयोजित या शिबिरात १४ वर्षाखालील , १६ वर्षाखालील व १९ वर्षाखालील
...
Continue reading
अकोट : अकोट शहरातील अंजनगाव रोड, शिवाजी हायस्कूल बाजूला राहणारे गजानन
वासुदेव वानखडे वय 59 वर्ष रोड वरून चालत जेवण करण्यासाठी घरी पाई चालत येत असताना,
मागील बाजूने येणाऱ्या ए...
Continue reading
अवैद्य बांगलादेशीय यांना शोधून शोधून दिल्ली पोलीस आज 160 जणांना देशाबाहेर पाठवले
दिल्ली पोलीस ने राजधानी मध्ये अवैद्य रित्या राहत असलेल्या 160 अवैद्य बांगलादेशी
नागरिकांची ओळ...
Continue reading
डी डी ए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी
नोकरी मिळण्याची संधी 1383 पदांवर सर्वात मोठी भरती
दिल्ली डेव्हलपमेंट ऑथोरिटी मध्ये ज्युनियर इंजिनियर सहित इतर पद...
Continue reading
अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशी धरणे आंदोलन करून
ऑफ्रोह संघटनेच्या वतीने विविध मागण्याचे निर्देशने केली.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने दिलेल्या २८ एप्रिल 2025 त्या ...
Continue reading
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम बोर्डी येथील
सातपुड्यातुन येणाऱ्या घोगा नाल्यावरील संरक्षण भिंत बांधण्यासाठी कंत्राटदाराने
मोठी नाली खोदकाम सुरू केले ...
Continue reading
पण ही अपेक्षा फोल ठरली आहे. टुर्नामेंटला सुरुवात झाल्यानंतर आठवड्याभराच्या आतच पाकिस्तानच्या क्रिकेट
टीमला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
पाकिस्तान टीमच्या या खराब प्रदर्शनानंतर त्या देशातील क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड राग आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमने तर आपल्याच टीमबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
पाकिस्तान क्रिकेट टीमवर त्याने वांशिक टिप्पणी केली. एका शो मध्ये वसिम
अक्रमने पाकिस्तानी खेळाडूंची तुलना माकडाबरोबर केली. वसिम अक्रमसारखा खेळाडू ऑनएअर हे जे शब्द बोलला,
त्यातून पाकिस्तान टीमबद्दल किती राग भरला आहे, ते दिसून येतं.
पाकिस्तान टीमचा ग्रुप स्टेजमधील आता एक सामना बाकी आहे. 27 फेब्रुवारीला पाकिस्तान
आणि बांग्लादेशध्ये सामना होणार आहे. ही मॅच फक्त औपचारिकता मात्र आहे.
कारण दोन्ही टीम्स स्पर्धेतून आधीच बाहेर गेल्या आहेत. वसिम अक्रम पाकिस्तानी खेळाडूंवर
वांशिक टिप्पणी करताना बरच काही बोलला. भारत-पाकिस्तान सामन्यातील
एका प्रसंगाच उदहारण देताना पाकिस्तानी खेळाडूंची त्याने माकडाबरोबर तुलना केली.
‘….तर तिथेच माझी शाळा घेतली असती’
वसिम अक्रम बोलला की, “पहिला की दुसरा ड्रिंक्स ब्रेक होता. त्यावेळी केळ्यांनी भरलेली एक मोठी परात मैदानावर आली.
इतकी केळी तर माकडं सुद्धा खात नाहीत, जितके हे खातायत” वसिम अक्रमसोबत या कार्यक्रमात
वकास युनूसशिवाय दोन भारतीय क्रिकेटर्स अजय जडेजा आणि निखिल चोप्रा सुद्धा उपस्थित होते.
अक्रम बोलला की, “मी जेव्हा खेळायचो तेव्हा इतकी केळी खाताना मला इम्रान
खान यांनी पाहिलं असतं, तर तिथेच माझी शाळा घेतली असती”
ग्रुप स्टेजमधूनच OUT
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानच खराब प्रदर्शन आणि भारताकडून झालेला पराभव हे वसिम अक्रम
भडकण्यामागच मुख्य कारण आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ग्रुप स्टेजमधूनच पाकिस्तानची टीम बाहेर गेली आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/lagnachaya-37-varshanantar-govinda-ghenar-ghat-khotaan-ghanoon-ghaya-kya-ai/