पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताचे
नाव घेत पाकिस्तानच्या जनतेला एक वचन दिले आहे.
ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामनाही करावा लागत आहे.
इस्लामाबाद: पाकिस्तानला नेहमीच भारतापेक्षा मोठे होण्याचे स्वप्न पडत असते.
आता तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शनिवारी एका सभेत मोठे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की,
पाकिस्तानने जर विकासात भारताला मागे सोडले नाही तर माझे नाव शहबाज शरीफ नाही.
Related News
राज्यातील सरकारची रचना म्हणजे लुटारूची रचना असल्याचा आरोप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
ते म्हणाले, राज्याचं सरकार केवळ तीन लोक चालवत आहे.
बाकीचे ...
Continue reading
नाथवाना (राजस्थान) – भारतमाला एक्सप्रेस हायवेवरील नाथवाणा रेस्ट एरियाजवळ
सोमवारी सकाळच्या सुमारास ज्वलनशील रसायनाने भरलेला टँकर उलटल्याची घटना घडली.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाल...
Continue reading
हजारो टन फळे, भाजीपाला आणि रोकड जळून खाक
सीकर (राजस्थान) – सीकर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत (कृषी मंडी)
सोमवारी रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.
...
Continue reading
अकोला | १३ एप्रिल २०२५
गांधी नगर सिंधी कॅम्प येथील श्री इच्छेश्वरी माता मंदिर चौक येथे श्री इच्छेश्वर मित्र परिवार
मंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रम...
Continue reading
राखोंडे परिवारा कडुन मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व भीम सैनिकांना थंड पाण्याचे वितरण व आयोजन
साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहु.मंडळ,पातूर व स्वामी विवेकानंद युवती बहु.
...
Continue reading
दिल्ली – दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGI) टर्मिनल-2 (T2)
सोमवारपासून तात्पुरत्या स्वरूपात देखभाल व सुधारणा कामांमुळे बंद करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे इं...
Continue reading
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी आजपासून (15 एप्रिल) नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.
यावर्षी यात्रेचा कालावधी 3 जुलै ते 9 ऑगस्ट (रक्षाबंधन) असा 39 दिवसांचा असून,
सुमारे 6 ल...
Continue reading
तक्रार केल्यावर पोलिसांनी पीडितेलाच फटकारलं, व्हिडिओ व्हायरल
अलिगढ (उत्तर प्रदेश) – देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या
उत्साहात साजरी केली जात असताना, उत्तर प्रदेशमधी...
Continue reading
फाळेगाव येथे तथागत गौतम बुद्ध मूर्तीची स्थापना.
मंगरूळपीर : आपल्या समाजातील कार्यक्षम भगिनी व बांधवांनी उद्योग क्षेत्रामध्ये आले पाहिजे,
आम्ही डिक्की या दलित उद्योजक संघटनेमा...
Continue reading
अमेरिकन अब्जाधीश जेफ बेझोस यांच्या मालकीची ब्लू ओरिजिन या खासगी
अंतराळ संस्थेने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ब्लू ओरिजिनच्या मिशन NS-31 अंतर्गत,
जेफ बेझोस यांची मंगेतर लॉरेन सांच...
Continue reading
वाराणसी |
लखनऊ: वाराणसीमध्ये १९ वर्षीय युवतीवर सात दिवसांत २३ जणांनी सामूहिक
बलात्कार केल्याच्या धक्कादायक प्रकरणानंतर शासनाने मोठी कारवाई केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोद...
Continue reading
खामगाव |
15 एप्रिल: खामगाव-नांदुरा रोडवरील आमसरी फाट्याजवळ आज सकाळी
साडे सात वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे.
मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या बस आणि विटांची वाहतूक ...
Continue reading
हे वक्तव्य त्यांनी डेरा गाजी खान येथे एका जनसभेला संबोंधित करताना केले.
जेथे अनेक विकासकामांचे उद्घाटन त्यांच्याकडून करण्यात आले.
त्यांनी दावा केली की पाकिस्तानला सध्याच्या समस्यांमधून बाहेर काढून एक महान राष्ट्र बनवणार आहे.
पाकिस्तानात महागाईत मोठी घसरण झाल्याचा दावा
शरीफ यांनी या सभेत सांगितले की, पाकिस्तानचे भविष्य उज्ज्वल आहे.
त्यांचे सरकार पाकिस्तानला आर्थिक समृद्धीकडे घेऊन जाईल.
कर्जावर अवलंबून न राहता आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेवर पाकिस्तानने लक्ष दिले पाहिजे.
तसेच त्यांनी दावा केला की त्यांच्या कार्यकाळात महागाईमध्ये घसरण झाली आहे.
जेव्हा ते सत्तेत आले होते त्यावेळी महागाई ४० टक्क्यांवर होती मात्र आता केवळ २ टक्क्यांवर असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
इस्लामाबाद: पाकिस्तानला नेहमीच भारतापेक्षा मोठे होण्याचे स्वप्न पडत असते.
आता तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शनिवारी एका सभेत मोठे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की,
पाकिस्तानने जर विकासात भारताला मागे सोडले नाही तर माझे नाव शहबाज शरीफ नाही.
हे वक्तव्य त्यांनी डेरा गाजी खान येथे एका जनसभेला संबोंधित करताना केले.जेथे अनेक विकासकामांचे उद्घाटन त्यांच्याकडून करण्यात आले.
त्यांनी दावा केली की पाकिस्तानला सध्याच्या समस्यांमधून बाहेर काढून एक महान राष्ट्र बनवणार आहे.
पाकिस्तानात महागाईत मोठी घसरण झाल्याचा दावा
शरीफ यांनी या सभेत सांगितले की, पाकिस्तानचे भविष्य उज्ज्वल आहे.
त्यांचे सरकार पाकिस्तानला आर्थिक समृद्धीकडे घेऊन जाईल.
कर्जावर अवलंबून न राहता आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेवर पाकिस्तानने लक्ष दिले पाहिजे.
तसेच त्यांनी दावा केला की त्यांच्या कार्यकाळात महागाईमध्ये घसरण झाली आहे.
जेव्हा ते सत्तेत आले होते त्यावेळी महागाई ४० टक्क्यांवर होती मात्र आता केवळ २ टक्क्यांवर असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
https://ajinkyabharat.com/phulpakharala-chirdale-remains-injected-bandhan-sodle-mulachi-prakriti-khalavali-4-days/