शिवराज सिंहांचा तुटलेल्या सीटवरुन विमान प्रवास;
मंत्री संतप्त, Air India, टाटाला धरलं धारेवर
नवी दिल्ली: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी
एअर इंडियाच्या सेवेवर सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.
त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट शेअर करत सांगितले की त्यांना भोपाळ ते दिल्ली
Related News
तेल्हारा (९ एप्रिल २०२५):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री ...
Continue reading
अकोला :
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! अमरावती विमानतळावरून
अलायन्स एअर कंपनीची "मुंबई-अमरावती-मुंबई" विमानसेवा आता सुरू झाली आहे.
या सेवेमुळे अमरावती आणि मुंबई दरम्...
Continue reading
अकोट (दि. ९ एप्रिल २०२५):
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था, अकोट याच्या अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडीत तसलीम ताहेर पटेल
यांची चौथ्यांदा अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या का...
Continue reading
बार्शीटाकळी, जि. अकोला (प्रतिनिधी):
आसरा माता यात्रा,अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खुर्द येथील एक प्रसिद्ध धार्मिक उत्सव...या यात्रेदरम्यान,
अनेक भक्त आणि भाविक ...
Continue reading
सात दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चाचे आयोजन
मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे या गावातील लोकांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही.
याबाबत कळंबा बोडखे गावाती...
Continue reading
अकोला, दि. १० (प्रतिनिधी):
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ एप्रिल रोजी
रात्री एका मोटारसायकलस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आ...
Continue reading
मुर्तिजापूर, दि. १० (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील रसुलपूर, विराहीत, कानडी या गावांतील शेतकऱ्यांनी नापिकी, शेतमालाला न मिळालेला आधारभूत भाव,
विमा व दुष्काळी मदतीचा अभाव यामुळे ...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि माजी आमदार रामाभाऊ कराळे यांच्या प्रेरणेतून आणि शिवसेना
पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हि...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न शिवनी येथून अकोल्याकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाचे
अचानक नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.
डॉ....
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
अकोट तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांबाबत तक्रारीनंतर चौकशी झाली
आणि ग्रामपंचायत सचिवासह इतर चार व्यक्तींवर उपविभागीय अधिकारी अकोट यांनी द...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
अकोला औद्योगिक वसाहतीतील ए.डी.एम. ऍग्रो कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या
न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाम भूमिका घेत ...
Continue reading
डॉ. नेमाडे अमृतवेल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम – गरजू रुग्णांसाठी सुवर्णसंधी
अकोट (प्रतिनिधी) –
सामाजिक बांधिलकीतून अकोट येथील डॉ. नेमाडे अमृतवेल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल य...
Continue reading
जायाचे होते मात्र त्यांना एक तुटलेली सीट मिळाली. ज्यावर बसणे वेदनादायक होते.
यासंबंधी त्यांनी पोस्ट करत एअर इंडिया आणि टाटा व्यवस्थापनाला खडे बोल सुनावले आहे.
यावर एअर इंडियाकडून उत्तर दिले गेले. ते एआय जनरेटेड असल्यासे म्हटले जात आहे.
शिवराज सिंह चौहान यांची पोस्ट
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या एक्स हँडलवर लिहिले की,
मला भोपाळ ते दिल्ली प्रवास करायचा होता. पूसा येथे शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन करायचे होते.
मी एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI436 चे तिकीट काढले. मला ८C क्रमांकाची सीट देण्यात आली.
मी जाऊन सीटवर बसलो, तर ती सीट तुटलेली होती आणि आत खोलवर गेली होती. सीटवर बसणे वेदनादायक होते.
ज्यावेळी मी विमान कर्मचाऱ्यांना विचारलं की अशी सीट का देण्यात आली.
त्यावेळी त्यांनी सागितले की आम्ही व्यवस्थापनाला अगोदरच माहिती दिली होती की सीट चांगल्या अवस्थेत नाही
.याची तिकीट विक्री केली नाही पाहिजे. अशा एक नाही तर अजून काही सीट्स आहेत.
टाटा व्यवस्थापन, एअर इंडिया, गैरसमज
सहप्रवाश्यांनी मला त्यांची सीट देण्याचा आग्रह केला मात्र मी माझ्यासाठी त्यांना सीट का देऊ,
मी निर्णय घेतला की त्याच सीटवर बसून प्रवास करीन. टाटा व्यवस्थापनाकडे आल्यानंतर एअर इंडियाची सेवा चांगली झाली असेल.
असे माझे मत होते मात्र हा माझा गैरसमज होता. बसताना होणाऱ्या त्रासाची मला चिंता नाही पण प्रवाशांना
पूर्ण पैसे आकारुन त्यांना खराब आणि त्रासदायक सीटवर बसवणे अनैतिक आहे. ही प्रवाशांची फसवणूक नाही का ?
भविष्यात कोणत्याही प्रवाशाला अशी गैरसोय होऊ नये म्हणून एअर इंडिया व्यवस्थापन ठोस
पावले उचलेल का की प्रवाशांना लवकर पोहचण्याचा नाईलाजाचा फायदा घेतला जाईल.
Read more here
https://ajinkyabharat.com/sonyacha-dar-awakyabaher-jagavachaya-suvarnagrit-krishnagi-sainikharedikde-text/