नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री घडलेल्या
चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
तर अनेकजण जखमी झाले आहेत.
स्थानकावर प्रयागराजला निघालेल्या प्रवाशांची गर्दी एकाएकी वाढल्याने चेंगराचेंगरी झाली.
तसेत रेल्वेने ऐनवेळी प्लॅटफॉर्म बदलण्याची घोषणा
केल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जातेय. पण अधिकाऱ्यांनी वेगळीच माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
तर अनेकजण जखमी झाले आहेत. स्थानकावर प्रयागराजला निघालेल्या प्रवाशांची गर्दी एकाएकी वाढल्याने चेंगराचेंगरी झाली आहे.
या घटनेच्या तपासासाठी भारतीय रेल्वेने उच्चस्तरित समित गठीत केली आहे.
Related News
उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्याल? रोपे सुकू नयेत यासाठी खास टिप्स
तुळस ही फक्त एक झाड नाही, तर हिंदू धर्मात तिचा धार्मिक आणि औषधी महत्त्वाचा मोठा सहभाग...
Continue reading
SS राजामौलींनी दिली ‘Dhurandhar: The Revenge’साठी उच्च स्तरीय प्रशंसा; रणवीर सिंगच्या अभिनयाला ‘मास्टरक्लास’ ठरवले
भारतीय सिनेसृष्टीत नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘
Continue reading
किडनी स्टोन: जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि नैसर्गिक उपाय
किडनी हा आपल्या शरीरातील नैसर्गिक फिल्टर आहे. तो रक्तातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त द्रव बाहेर ...
Continue reading
रिकव्हरी एजंटचे गैरवर्तन आणि गुंडगिरी : RBI ने आणले नवे नियम
RBI ने ठरवले 6 कठोर नियम : कर्ज वसुलीच्या नावाखाली होत असलेल्या अमानुष...
Continue reading
सांगली जिल्हा परिषदेतील राजकीय भूकंप: शिंदे गट आणि अजित पवार गट महाविकास आघाडीसोबत युती करणार?
सांगली – राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी हलचल पाहायला मिळत आहे.
Continue reading
फेब्रुवारी 2026 मध्ये पहिला शनि प्रदोष व्रत – तारीख, शुभ वेळ आणि विशेष उपाय
फेब्रुवारी 2026 मध्ये पहिला शनी प्रदोष व्...
Continue reading
थंडीच्या लाटेमुळे Brain वर होणाऱ्या Stroke चा धोका वाढतो, डॉक्टरांचा इशारा
Risk of Brain Stroke in Winter : उत्तर भारतातील अने...
Continue reading
Mohan Bhagwat: लव्ह Jihad कसा थांबवणार? RSS प्रमुख मोहन भागवतांचा मंत्र
लव्ह Jihad हा विषय गेल्या काही वर्षांपासून देशभरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे....
Continue reading
सावधान! प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे होऊ शकते गंभीर आजाराचे कारण
आजकाल आपण सर्वच प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करतो, विशेषतः पाणी, रस, सॉफ्ट ड्र...
Continue reading
हिवाळ्यात एक चमचा ‘ही’ पांढरी वस्तू करेल तुमची हाडे मजबूत!
हिवाळ्यात शरीराला फक्त उष्णता नाही तर आवश्यक पोषक तत्वांचीही गरज असते. अशा परिस्थितीत हाड...
Continue reading
याअंतर्गत घटनेदरम्यानचे सर्व व्हिडीओ फुटेज राखून ठेवून त्याचा सखोल तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, प्रयागराजला जाणारी स्पेशल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक १२ वरून सुटणार होती,
परंतु नंतर रेल्वेने अनाउंसमेंट केली की प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वरुन ट्रेन सुटणार आहे. मग घडले असे की,
प्लॅटफॉर्म १२ वर वाट पाहणाऱ्या गर्दीने आणि स्थानकाबाहेर वाट पाहणाऱ्या गर्दीने एकाच वेळी प्लॅटफॉर्म १६ वर पोहोचण्याचा प्रयत्न केला.
यावेळी दोन्ही प्लॅटफॉर्मवर धक्काबुक्की सुरू झाली. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांनी काही वेगळीच माहिती दिली आहे.
एका अधिकाऱ्याने तर चेंगराचेंगरीसाठी प्रवाशांनाच जबाबदार धरले आहे.
More update here: https://ajinkyabharat.com/way-aaliye-amitabh-bachchans-sarkhan-tech-twit-kartayat-aaye-sangitalam-khar/