रुढी परंपरा मोडीत काढून वडिलांच्या अस्थी व राख केली शेतात दफन
तालुक्यातील नेव्होरी बु येथील प्रतिष्ठित नागरिक व माजी गटविकास अधिकारी
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
बाबाराव व समाजसेवक पंजाबराव पाचपाटील यांचे वडीलांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले
तेव्हा त्यांची अस्थी व राख हि या भावंडांनी सामाजीक व धार्मिक रुढी परंपरा ह्या मोडीत
काढण्यासाठी समाज लोकांना त्याची स्वस्ता पासून सुरवात करणेसाठी अस्थी व राख स्वताच्या शेतात नेऊन दफन केली.
आकोट येथून जवळच असलेल्या नेव्होरी बु . येथील . सामाजीक कार्यकर्ते पंजाबराव पाचपाटील यांचे
वडील शालीकराम मारोती पाचपाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी दि.२५ जानेवारी रोजी निधन झाले होते
त्यानंतर त्यांनी वडीलांचा अस्थी विसर्जन करण्याच्या तिसऱ्या दिवसी दि. २७ जानेवारी रोजी स्मशान
भूमी मध्ये सर्व समाजाच्या नातलगा समोर त्यांनी त्यांचे विचार मांडले व माझे वडीलांच्या
अस्थी विधी पूर्ण करून पूर्णा नदी मध्ये न नेता . त्यांच्या स्वताच्या मालकीच्या मौजे नेव्होरी बु .ता .आकोट
जिः आकोला येथील शेता मध्ये . खड्डा करून अस्थी जमीनीत गाळून त्यावर झाड लावण्याचा संकल्प करून
नदी मधील पाणी अशुद्ध होऊ नये यासाठी लोकांनी सुद्धा प्रत्यकाने रुढी परंपरेला फाटा देऊन
असे केले तर नदिचे पाणी अशुद्ध होणार नाही कारण काही भागात नदिच्या पाण्याचा उपयोग पिण्या करिता
करतात गुर ढोरे सुद्धा पाणी पितात काही लोक धार्मिक विचाराचे असून त्या पाण्याचा तिर्थ म्हणून उपयोग
करतात करिता कुणा ही बौद्ध धर्मीय लोकांनी अशा प्रकारे अस्थी विसर्जन न करता
शेतात दफन करावे असा संदेश देवून स्वतापासून सुरवात करावी
व आपन स्वतःला धन्य समजावे.खरच आजच्या युगात हे करणे गरजेचे आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/prithvivarcha-most-srimanta-rajakarni-20-mahal-gupta-ghost-train-tabbal-200-abj-dollars/