अकोला, दि. २७: अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेहरू पार्क
चौकामध्ये काल मध्यरात्री चारचाकी वाहन पलटी झाल्याची घटना घडली.
या अपघातात तीन जण जखमी झाले असून जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
अमरावतीकडून अशोक वाटिकाकडे जात असताना वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी
नेहरू पार्क चौकामध्ये विद्युत खांबाला धडकली.
जोरदार धडकेमुळे गाडी पलटी झाली आणि विद्युत खांब मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त झाला.
अपघातामुळे या भागातील विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता.
संबंधित विभागाने तातडीने विद्युत खांब दुरुस्तीसाठी काम सुरू केले असून, पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
अपघातात जखमी झालेल्या तिघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुदैवाने जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे समजते.
या घटनेचा तपास खदान पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.
गाडी चालकाचे नियंत्रण कसे सुटले, याबाबत चौकशी सुरू असून,
अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
या घटनेमुळे नेहरू पार्क चौक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
रहदारी व्यवस्थाही विस्कळीत झाली होती. स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेने तातडीने परिस्थिती आटोक्यात आणली.
या अपघातामुळे सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताचे कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.
नागरिकांना वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/akolyatiyal-balapur-basasthanakawar-chhatrapati-sambhajinagar-navawar-kali-shai-lavanyons-anti/