संतोष देशमुख हत्या प्रकरण आता चांगलंच तापलं आहे, या प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.
एक महिन्यापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेनं राज्यात खळबळ उडाली.
हे प्रकरण आता चांगलंच तापलं असून राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत असून,
Related News
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोंधळवाडी परिसरामध्ये असलेल्या स्टोन क्रेशर परिसरामध्ये
उभ्या असलेल्या ट्रक आणि ट्रॉली यांना अचानक आग लागल्यामुळे सदर प्रकरणी पातुर पोलिस...
Continue reading
७ जून २०२५
पातूर : अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली
असून दुचाकीवरील दोन व्यक्ती जखमी झाले असल्याचे निदर्शनास आले,मात्र अवैधरित्या डिझेल वा...
Continue reading
अकोट
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्या अंतर्गत अकोट नगर परिषदने उत्कृष्ट
कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम व अमरावती विभागात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या उ...
Continue reading
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि उबाठा
गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा जोमात सुरु असताना मुंबईत मनसेला जोरदार हाद...
Continue reading
दिल्ली |
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कडक उन्हाचा आणि उकाड्याचा हंगाम परतला आहे.
गेल्या काही दिवसांतील वादळ आणि पावसाचा कालावधी संपल्यानंतर आता
राजधानीत तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्...
Continue reading
दानापूर : ( वा )
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दानापूर परिसरातील शेतकऱ्यांना
मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे थांबलेल्या मशागती...
Continue reading
दानापूर : (वा)
अकोला येथे लग्न समारंभआटोपून परत येत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना
दि. ५ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता दानापूर येथे घड...
Continue reading
अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच आहे.
दरम्यान आज सकाळीही अकोल्याच्या अकोट अजनगांव मार्गावर खाई नदीवरील पुलाजवळ एका
मोटरसायकल स्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात भीष...
Continue reading
राज्य सरकारने महाराष्ट्रात ‘राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन केल्याबद्दल महायुती
सरकारचे उमेश पवार यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी समाजासाठी स्वतंत...
Continue reading
अकोला |
अकोल्यात रस्ते अपघातांची वाढती संख्या पाहता आरटीओ विभागाने मोठे पाऊल उचलले आहे.
जिल्ह्यात "रोड सेफ्टी व्हिजन व्हॅन" कार्यान्वित करण्यात आली असून ती आधुनिक तंत्रज्ञानाने स...
Continue reading
आज दिनांक06-06-2025 रोजी दुपारी फिरते पथक 2 . आरटीओ अमरावती चे पथक,,अकोला हायवे विमानतळ बेलोरा
येथे तपासणी करत असता एक ऑटो चालक आमच्या जवळ येवून सांगितले 200 मीटर मागे अमरावती र...
Continue reading
अकोला पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात बकरी ईद सणाच्या
पार्शवभूमीवर शांतता व सुव्यवस्थेसाठी पथसंचलनाचे आयोजन केले होते.पथसंचलन पोस्टे जुने
शहर हद्द...
Continue reading
विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी सर्वपक्षीय नेत्यांकडून राज्यपालांची भेट घेण्यात आली होती,
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा असं निवेदन यावेळी राज्यपालांना देण्यात आलं, दरम्यान या प्रकरणात आपण लक्ष घालू असं
अश्वासन देखील राज्यपालांकडून या नेत्यांना देण्यात आलं आहे.
त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता, आता अजित पवार यांच्याकडून हीच अपेक्षा होती अजून काय अपेक्षा करणार?
असं जानकर यांनी म्हटलं आहे. जे मारेकरी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांच्याबाबत बोलताना त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
“धनंजय मुंडे म्हणजे “पुरुष वेश्या ” असल्याचा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केला. धनंजय मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता,
असं त्यांनी म्हटलं होतं. आपल्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा जानकर यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे.
तुमच्या पक्षाचे नेते आहेत, मग तुम्ही ताज, ओबरॉय हॉटेलचे CCTV फुटेज का काढत नाहीत? CCTV फूटेज काढा महाराष्ट्र हादरून जाईल, असं जानकर यांनी म्हटलं आहे.
बीड प्रकरणात जिह्यात अराजकता निर्माण झाली आहे, राजकीय वरदहस्त लाभल्याशीवाय गुंड तयार होत नाहीत, राजकीय नेते गुंडांना लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी
पोसतात असंही यावेळी जानकर यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/aalegaon-gramsthancha-prohibition-morcha-protest-against-the-crime-registered-in-violation-of-modesty/