आज दिनांक 17-12-2024 ला कउपविभागीय अधिकारी साहेब यांना क्रन्तिकारी शेतकरी संघटना
मूर्तिजापूर यांच्या वतीने श्री रविकांत तुपकर ,चंद्रशेखर गवळी यांच्या मार्गदर्शनात राहुल् वानखडे यांच्या
नवतृत्वाखाली निवेदन दिले.
Related News
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठे वळण आले आहे. प्रत्यक्षदर्शी आणि ठोस पुरावे नसल्याने पुणे पोलिसांनी मुख्य संशयित सिया गोयलच्या पॉलिग्राफ...
Continue reading
अकोला तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आत्मा अंतर्गत तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीची बैठक उत्साहात पार पडली. किशोर काकडे यांची अध्यक्षपदी अविरोध निवड ...
Continue reading
2027 मध्ये 100 कोटींचा टप्पा पार? नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा दमदार टीझर रिलीज; थरार, संघर्ष आणि प्रेरणेची भन्नाट कथा
मराठी चित्रपटसृष्टीत वेगळा ठसा उमटवणारे दिग्दर्शक
Continue reading
रंगकर्मी अतुल पेठे यांनी मराठी नाट्यगृहांच्या दयनीय अवस्थेवर परखड भाष्य केले आहे. गावागावांत एसी बार उभे राहत असताना नाट्यगृहांना मूलभूत सुविधा का मि...
Continue reading
एसटी बसचं चाक निखळूनही अर्धा किलोमीटर धावली लालपरी
पालघर: ग्रामीण भागातील हजारो नागरिकांसाठी एसटी म्हणजे केवळ वाहतुकीचे साधन नसून जीवनवाहिनी मानली जाते. 'गाव तिथे
Continue reading
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या निसर्गरम्य तालुक्यातील प्राजक्ता भांबुरे-बोंगाळे यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि ध्येयवेडाच्या जोरावर आंतरराष्ट...
Continue reading
मटणानंतर दही खाल्लं आणि काही मिनिटांतच बिघडली तब्येत; पत्नीचा मृत्यू, पती आयसीयूमध्ये; नाशिकातील धक्कादायक घटनेने खळबळ
नाशिक : काही दिवसांपूर्वी कलिंगड खाल्ल्यानंतर विषबाधेच्या घट...
Continue reading
अकोला महानगरपालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी टनावर आधारित नवीन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. २०० वाहनांचा ताफा, खासगी कंत्राटदार, संगणकीकृत वजनक...
Continue reading
6 खास फोटोंमध्ये पाहा! खासदार धनंजय महाडिक यांच्या थोरल्या सुनबाई वैष्णवी महाडिक यांचा मनमोहक वाढदिवसाचा रॉयल लूककोल्हापूर : खासदार धनंजय महाड...
Continue reading
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 'मिसिंग लिंक'ला शिंग्रोबा धनगर यांचे नाव द्या; मुख्यमंत्र्यांकडे उद्योग क्षेत्राची जोरदार मागणी
पुणे : मुंबई–पुणे द्रुतगती मा...
Continue reading
प्रमुख मागण्या मुख्यमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर सभेमध्ये
सांगितलं की सरकार भाजपचे आल्यास शेतकऱ्याचा विनाअट सातबारा कोरा करण्यात येईल तसेच सोयाबीन
भावांतर योजना आणनार असून सरकारच्या हमी भावापेक्षा कमी भावाने गेलेल्या सोयाबीन,
कापूस पिकाला वाढीव 6000 रुपये देणारं.
सरकार येऊन दोन महिने झाले. आठवण म्हणून आज उपविभागीय अधिकारी साहेब मूर्तिजापूर यांना शेतकरी संघटना,
क्रांतिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी मा श्री राहुल भाऊ वानखडे, श्री अरविंद भाऊ तायडे,
नितीन खेडखर,शुभम जवंजाळ,,सैयाद रियाज,निलेश गुल्हाने,
भास्कर जमणिक कलीम बिन मोहमद,संतोष रुद्रकर,आजाब खोट,
साहेबराव चिंचे,पुराण गुजर,निलेश तायडे,अतुल लाटा तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी व संघटनेच
इतर महत्त्वाच्या बातम्या http://ajinkyabharat.com/girl-child-scheme-big-news/