आज दिनांक 17-12-2024 ला कउपविभागीय अधिकारी साहेब यांना क्रन्तिकारी शेतकरी संघटना
मूर्तिजापूर यांच्या वतीने श्री रविकांत तुपकर ,चंद्रशेखर गवळी यांच्या मार्गदर्शनात राहुल् वानखडे यांच्या
नवतृत्वाखाली निवेदन दिले.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
प्रमुख मागण्या मुख्यमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर सभेमध्ये
सांगितलं की सरकार भाजपचे आल्यास शेतकऱ्याचा विनाअट सातबारा कोरा करण्यात येईल तसेच सोयाबीन
भावांतर योजना आणनार असून सरकारच्या हमी भावापेक्षा कमी भावाने गेलेल्या सोयाबीन,
कापूस पिकाला वाढीव 6000 रुपये देणारं.
सरकार येऊन दोन महिने झाले. आठवण म्हणून आज उपविभागीय अधिकारी साहेब मूर्तिजापूर यांना शेतकरी संघटना,
क्रांतिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी मा श्री राहुल भाऊ वानखडे, श्री अरविंद भाऊ तायडे,
नितीन खेडखर,शुभम जवंजाळ,,सैयाद रियाज,निलेश गुल्हाने,
भास्कर जमणिक कलीम बिन मोहमद,संतोष रुद्रकर,आजाब खोट,
साहेबराव चिंचे,पुराण गुजर,निलेश तायडे,अतुल लाटा तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी व संघटनेच
इतर महत्त्वाच्या बातम्या http://ajinkyabharat.com/girl-child-scheme-big-news/