Devendra Fadnavis On Raj Thackeray:
राज ठाकरेंनी ‘एकला चलो रे’चा नारा देत राज्यात अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार रिंगणात उतरवले
.
Devendra Fadnavis On Raj Thackeray मुंबई:
माझा पक्ष हा महायुतीबाहेरचा पक्ष आहे,
Related News
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे
नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याची दुरवस्था पाहता सामाजिक कार्यकर्ते प...
Continue reading
पण मी कंम्फर्ट झोन कुठे पाहतो तर भाजपसोबत, असं विधान मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं होतं.
तसेच यंदाचा म्हणजेच 2024 चा मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, तर 2029 चा मुख्यमंत्री मनसेचा असेल,
असे भाकीत देखील राज ठाकरेंनी एबीपी माझाशी बोलताना केलं होतं.
राज ठाकरेंनी लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता.
त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये मनसेला स्थान देण्यात येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
परंतु राज ठाकरेंनी ‘एकला चलो रे’चा नारा देत राज्यात अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार रिंगणात उतरवले.
राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची अनेकदा भेट झाली. मात्र त्यानंतरही मनसे महायुतीत सहभागी झाल्याचे दिसले नाही.
याचदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत महत्वाचं विधान केलं आहे.
राज ठाकरे आमचे मित्र आहेत आणि जेव्हापासून त्यांनी हिंदुत्व स्विकारले आहे
तेव्हापासून ते आयडॉलॉजिकली आमच्यासोबत आले आहे. आताच्या विधानसभेत राज ठाकरेंनी भाजपविरोधात 70 उमेदवार दिले आहेत.
महायुतीमधे आम्ही आधीच तीन पक्ष आहोत…चौथ्याकरता स्पेस नाही…त्यामुळे ते लढतायत, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरेंना आम्ही कधीच प्रॉमिस केलं नव्हतं- देवेंद्र फडणवीस
2022 साली जेव्हा शिवसेनेत बंड होऊन आम्ही शिंदेंसोबत गेलो पहिल्या दिवसापासून ठरलं होतं
की आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार होतो. उद्धव ठाकरेंना आम्ही कधीच प्रॉमिस केलं
नव्हतं की त्यांना मुख्यमंत्री करू…त्यांच्यासोबत 2019 साली जी युती तुटली ती आम्ही तोडली नाही.
त्यांना सत्ता आणि मुख्यमंत्रीपद हवं होतं, म्हणून ते काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. मी पक्षाला हे
सांगितलं की आपण सत्तेत सहभागी होऊयात नको, बाहेरून समर्थन करू अन्यथा लोकांना वाटेल की मी किती लालची आहे
. मात्र शपथविधीच्या वेळी पक्षाने सांगितलं की सरकार हे सत्तेत सहभागी होऊन चालतं. बंडानंतर आलेलं हे सरकार अत्यंत नवीन आणि फ्राजाईल आहे.
आपला पक्ष त्यांच्यासोबत आहे. त्यांच्याविरोधात कोर्टात केसेस सुरू आहे. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत जायला हवं.
मी पक्षादेश मान्य केला आणि सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.