जिल्ह्यात १९ हजार शेतकऱ्यांवर अस्मानीचा फटका
परतीच्या पावसाने गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी
धुमाकूळ घातला. यामध्ये १९ हजार शेतकऱ्यांना फटका बसला
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
आहे. शिवणी आरमाळ शिवारात सोयाबीनच्या गंजीवर वीज
कोसळली. यात सोयाबीन जळून खाक झाल्याने अंढेरा येथील
शेतकऱ्याचे नुकसान झाले. सोयाबीन, पावसाने फळपिकांची
मुसळधार नासाडी झाली. जिल्ह्यात या आठवड्यात चिखली,
खामगाव व मेहकर तालुक्यामध्ये अतिवृष्टी व वादळी पावसाने
१८ हजार ९२४ शेतकऱ्यांचे १५ हजार २३३ हेक्टर क्षेत्रावरील
पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे कपाशी, सोयाबीन,
भाजीपाला व मका पिकाला मोठा फटका बसल्याने शेतकरी
मेटाकुटीस आला आहे. १८ व १९ ऑक्टोबरला चिखली
तालुक्यातील ११ गावे, खामगाव ५५ गावे, मेहकरमध्ये ६ अशा
७२ गावांना अतिवृष्टी व वादळी पावसाचा तडाखा बसला. या
गावांमधील १८ हजार ९२४ शेतकऱ्यांच्या पिकांची अतिवृष्टी व
वादळाने हानी झाली. या तीन तालुक्यांमध्ये १५ हजार २३३.७०
हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. चिखली तालुक्यात २४२
शेतकऱ्यांच्या ६९.७० हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली.
खामगाव तालुक्यात १८ हजार २३७ शेतकऱ्यांचे १४ हजार ८९६
हेक्टर क्षेतावरील सोयाबीन, कपाशी, मका, व भाजीपाला पिकांचे
नुकसान झाले. मेहकर तालुक्यात ४४५ शेतकऱ्यांच्या मालकीच्या
२६८ हेक्टरवरील कपाशी व सोयाबीनचीहानी झाली. दसरा
अंधारात गेला, आता दिवाळीचा सणही काळोखातच जाणार
आहे. यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. वेचणीला
आलेले पांढरे सोने काळवंडले आहे. सरकी फुगून वाती तयार
झाल्या आहेत. त्याला कोंब फुटले आहे. अंढेरा मंडळातील पाडळी
शिंदे, मेंडगाव, सावखेड नागरे, बायगाव बुद्रुक, शिवणी आरमाळ,
सेवानगर, अंढेरा या गावांमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले
आहे. शासनाने तातडीने सर्वे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी
मागणी होत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/union-bank-of-india-fined-rs-54-lakh-by-financial-intelligence-system/