प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल
उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने पीपीएसची परीक्षा पुढे ढकलली
आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेत्या
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर हल्लाबोल
केला आहे. योगी सरकार तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करू इच्छित
आहे, असे प्रियंका गांधी यांन म्हटले आहे. यासंदर्भात प्रियांका
गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.
प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, यूपी पीसीएस प्रिलिम्सची
परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. यूपी टेक्निकल
एज्युकेशन सर्व्हिसेस-२०२१ च्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या
आहेत. तसेच, वारंवार परीक्षा पुढे ढकलणे, पेपरफुटी आणि
भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणे, हे
भाजप सरकारचे धोरण बनले आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
याचबरोबर, प्रियांका गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून
भाजपवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, “स्पर्धक विद्यार्थीही
यूपीपीसीएस परीक्षा दोन दिवसांत घेण्याच्या प्रस्तावाला विरोध
करत आहेत.
त्यांचा युक्तिवाद बरोबर आहे की, हीच परीक्षा दोन दिवसांत
घेतली, तर नॉर्मसाइजेशनच्या नावाखाली पुन्हा स्केलिंगचा खेळ
सुरू होईल. एकीकडे भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे,
नोकऱ्या न देऊन मागासवर्गीय, दलित आणि वंचितांचा
आरक्षणाचा अधिकारही हिरावून घेत आहे. “दरम्यान, उत्तर प्रदेश
लोकसेवा आयोगाने प्रांतीय नागरी सेवा प्राथमिक परीक्षा अनिश्चित
काळासाठी पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. परीक्षा पुढे
ढकलण्याची यंदाची ही दुसरी वेळ आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/beneficiaries-of-adkale-government-scheme-with-code-of-conduct/