गेल्या अनेक वर्षेपासून थेट बिहारसाठी रेल्वे गाडी सुरु करण्याची
मागणी अकोला व परिसरातील प्रवाश्यांनी रेल्वेमंत्री यांचेकडे
निवेदनाद्वारे केली होती. गाडी क्र. २२३५८/५७ गया – एलटीटी
Related News
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई
अपघाताच्या ठिकाणी वेळेवर धावले आरटीओचे फिरते पथक; तीन जणांना वाचवले, बालक सुखरूप
बकरी ईद पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांचे पथसंचलन; शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा सज्ज बंदोबस्त
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी पश्चिम विदर्भातील
अकोला जंक्शन मार्ग बिहार दरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू
झाल्याने अकोला व परिसरातील रेल्वे प्रवाशांची सोय झाल्याने
प्रवाश्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग मार्गे ही सेवा सुरु झाली आहे,
ज्यामुळे उत्तर प्रदेश व बिहारकडे थेट जाण्यासाठी दीर्घकाळा
पासून अपूर्ण असलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. मुंबई ते हावडा
मार्गावर १,९६५ किमी अंतर असलेले भुसावळ- अकोला –
बडनेरा – वर्धा मार्गावरून उत्तर प्रदेश किंवा बिहारला थेट रेल्वे
सेवा नव्हती. या अगोदर मुंबईहून भुसावळ व वर्धा नागपुर मार्गे
बिहारला – जाणारी ही रेल्वे सेवा होतीं. आता मात्र या गाडीमुळे
पश्चिम विदर्भातील अकोला, व भुसावळ मार्गे थेट बिहार राज्यात
जाण्यासाठी सोय झाली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/35-buses-running-in-akola-section-taklya-bhangarat/