गेल्या अनेक वर्षेपासून थेट बिहारसाठी रेल्वे गाडी सुरु करण्याची
मागणी अकोला व परिसरातील प्रवाश्यांनी रेल्वेमंत्री यांचेकडे
निवेदनाद्वारे केली होती. गाडी क्र. २२३५८/५७ गया – एलटीटी
Related News
चपली कबाबला ‘चपली’ का म्हणतात? नावामागची खरी कहाणी
तुम्ही कधी गरमागरम चपली कबाबचा घास घेताना मनात विचार केला आहे का – या स्वादिष्ट पदार्थाला ‘चपली...
Continue reading
सकाळी उठल्यावर प्रथम हे काम करा, दिवसभर राहाल उत्साही आणि त्वचाही चमकदार
आरोग्य तज्ञांचा सल्ला असा आहे की सकाळी उठल्यावर पहिलं काम म्हणजे एक ग्लास पाणी ...
Continue reading
चेन्नईत विद्यार्थिनी मयुरी चौधरीचा दुर्दैवी मृत्यू, राज्यभरात हळहळ
चेन्नई – महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील रहिवासी, २६ वर्षीय मयुरी चौधरी...
Continue reading
तुमच्या डेबिट कार्डात 10 लाखांपर्यंत मोफत विमा – जाणून घ्या संपूर्ण माहिती
आपल्या डेबिट कार्डचा उपयोग फक्त एटीएममधून पैसे काढण्यासाठी किंवा दुकाना...
Continue reading
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 : महायुती सरकारकडून लव्ह जिहाद विरोधी कायद्यावर हालचाली
उद्यापासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 सुरू होणार आहे. या अधिवेशनाला राज्याच्या अर्थसंकल्पी...
Continue reading
मोठ्या बँकेतील FD सुरक्षित नाही? जाणून घ्या ५ लाखांच्या नियमाची खरी परिस्थिती
भारतामध्ये फिक्स्ड डिपॉझिट (FD) ही एक पारंपरिक, ...
Continue reading
भाज्यांचा रस – नैसर्गिक सौंदर्यासाठी अनमोल
आजच्या जलद जीवनशैलीत तंत्रज्ञान, प्रदूषण आणि अपुरी झोप यामुळे त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत ...
Continue reading
अमेरिकेचा टॅरिफ प्लॅन फसला, ट्रम्प यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका; भारतासाठी येत आहे मोठी गुड न्यूज
अमेरिकेच्या राष्ट्...
Continue reading
साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी पश्चिम विदर्भातील
अकोला जंक्शन मार्ग बिहार दरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू
झाल्याने अकोला व परिसरातील रेल्वे प्रवाशांची सोय झाल्याने
प्रवाश्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग मार्गे ही सेवा सुरु झाली आहे,
ज्यामुळे उत्तर प्रदेश व बिहारकडे थेट जाण्यासाठी दीर्घकाळा
पासून अपूर्ण असलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. मुंबई ते हावडा
मार्गावर १,९६५ किमी अंतर असलेले भुसावळ- अकोला –
बडनेरा – वर्धा मार्गावरून उत्तर प्रदेश किंवा बिहारला थेट रेल्वे
सेवा नव्हती. या अगोदर मुंबईहून भुसावळ व वर्धा नागपुर मार्गे
बिहारला – जाणारी ही रेल्वे सेवा होतीं. आता मात्र या गाडीमुळे
पश्चिम विदर्भातील अकोला, व भुसावळ मार्गे थेट बिहार राज्यात
जाण्यासाठी सोय झाली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/35-buses-running-in-akola-section-taklya-bhangarat/