पंतप्रधानांकडे केली मोठी मागणी
उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं आहे.
रतन टाटा यांच्या निधनमुळे भारताच्या उद्योग आणि सामाजिक
Related News
एक पपईचा पक्का तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करा.
ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुमारे १ तास ठेवून थंड पाण्याने धुवा.
हे नियमित केल्यास चेहऱ्याचा रंग नक्कीच उजळतो.
🥥 २. ना...
Continue reading
कांगो | १७ एप्रिल २०२५
अफ्रिकेतील कांगो नदीवर एक अत्यंत वेदनादायक बोट दुर्घटना घडली असून,
आतापर्यंत किमान १४८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी अजूनही बेपत्ता असल्याची माह...
Continue reading
फ्लोरिडा | १७ एप्रिल २०२५
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ऑरलॅंडो विमानतळावर (MCO) एक भयंकर अपघात टळला असून,
फ्रंटियर एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये उड्डाणाच्या वेळी अचानक इंजिनाला आग ल...
Continue reading
प्रतिनिधी, रांची | १७ एप्रिल २०२५
झारखंडच्या राजधानी रांचीमध्ये पहिल्यांदाच भारतीय वायुदलाचा दोन दिवसीय
भव्य एअर शो आयोजित करण्यात येत आहे. १९ आणि २० एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते १०...
Continue reading
तिनिधी, दिल्ली | १७ एप्रिल २०२५
दिल्लीतील उत्तर-पूर्वेकडील मुस्तफाबाद भागात आज पहाटे एक भीषण दुर्घटना घडली.
शक्ती विहार परिसरातील चार मजली इमारत भरधाव वेगाने कोसळल्याने आतापर्यंत...
Continue reading
प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे.
म.न.से अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
प्रमुख उद्धव ठाकरे यांना थे...
Continue reading
प्रतिनिधी, अकोलासध्या विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.
अकोला जिल्ह्यात तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून,
याचा परिणाम फक्त माणसांवरच नव...
Continue reading
ऑनलाईन प्रतिनिधी |
जंगलात घडणाऱ्या जनावरांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील,
पण एका माकडाच्या टोळक्यांनी ‘गँगवॉर’सारखी भीषण झटापट केल्याचा
थरारक व्हि...
Continue reading
मैनपुरी | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला आहे.
एका पतीने आपल्या पत्नीच्या मारहाणीचा व्हिडीओ तयार करून पोलिसांकडे तक्रार केली,
म...
Continue reading
हरदोई | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक अजब व धक्कादायक घटना समोर आली आहे.
येथे एका पतीने आपल्या पत्नीची फक्त आइब्रो सेट केली म्हणून तिला चांगलाच चाप दिला –
थेट ...
Continue reading
हरिद्वार | प्रतिनिधी
उत्तराखंडमधील हरिद्वार-देहरादून महामार्गावर एका महिलेने अचानक महामार्गाच्या मध्यभागी
येऊन गाड्यांसमोर उभी राहत जोरदार गोंधळ घातल्याची घटना घडली आहे.
या घटने...
Continue reading
- ईस्टर संडेनिमित्त विविध कार्यक्रम
अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहर...
Continue reading
क्षेत्रात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रतन टाटा हे
त्यांच्या साधेपणा आणि दानशूर स्वभावामुळे सर्वसामान्यांमध्ये
जास्त प्रचलित होते. भारताला जेव्हा जेव्हा कठीण काळात
मदतीची गरज लागली तेव्हा रतन टाटा यांनी सढळ हातांनी
मदत केली. रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला फक्त यशाच्या
सर्वोच्च शिखरावर पोहोचवलं नाही तर त्यांनी माणुसकीदेखील
जोपासली. त्यांनी आरोग्य क्षेत्रातही मोठं काम केलं. अनेक
सामाजिक संघटनांना आर्थिक मदत केली. अनेक सामाजिक
संघटनांसोबत ते जोडले गेले. त्यामुळे देशभरात रतन टाटा यांचं
आदराने नाव घेतलं जातं. रतन टाटा यांच्या निधननंतर संपूर्ण देश
शोकसागरात बुडाला आहे. अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज
ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल महत्त्वाची
मागणी केली आहे. उद्योगपती रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न
पुरस्काराने गौरवण्यात यावं, अशी मागणी राज ठाकरे यांनी
पत्राद्वारे केली आहे. तसेच भारतरत्न पुरस्कार हा हयात असतानाच
देण्यात यायला हवा. या विषयी काही निश्चित धोरण असणं
आवश्यक आहे. आपण ते आखाल याची आपल्याला खात्री आहे,
असं देखील राज ठाकरे म्हणाले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/todays-cabinet-will-be-closed-code-of-conduct-will-be-imposed-in-the-next-3-4-days/