पंतप्रधानांकडे केली मोठी मागणी
उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं आहे.
रतन टाटा यांच्या निधनमुळे भारताच्या उद्योग आणि सामाजिक
Related News
नेपाळ : घरातील सर्वच गेले… कुत्रा मात्र मालकाची वाट पाहत राहिला; पाच दिवस पडक्या घरासमोर उपाशी, चिखल खातानाचा VIDEO व्हायरल
नेपाळ : नेपाळमध्ये आलेल्या ...
Continue reading
गणेशोत्सवात डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुणेकरांना आवाहन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या वापरावरून राज्यात पुन्हा एकद...
Continue reading
राहुल गांधींचे २९ मुद्दे खोटे; ‘छात्रों की गूंज’वर फडणवीसांचा घणाघाती पलटवार, म्हणाले- ‘ही झूट की गूंज’
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राह...
Continue reading
अभिजीत दीपके यांच्या ५ सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील; सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, “अप्रिय घटना होईल असे ठोस कारण नाही”
Continue reading
पेट्रोल-डिझेलसाठी परावलंबित्व संपणार? 2030 पर्यंत 50% गरज शेतकरी, तर 50% EV मधून पूर्ण होईल; पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य
भाजपच्या कार्यका...
Continue reading
प्रशांत किशोर यांनी विजयाचा प्लॅन दिला, पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच केली तीच चूक; रणनीतीवरून पक्षात मतभेद?
Prashant Kishor NCP News...
Continue reading
घटस्फोटानंतर जॉइंट होम लोनचा EMI कोण भरणार? घर खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम
Joint Home Loan Rules : लग्नानंतर अनेक जोडप...
Continue reading
मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली; शुगर रिपोर्टवरच जरांगेंनी उपस्थित केली शंका, म्हणाले – “पत्रकारांनी सोक्षमोक्ष लावावा”
मराठा आरक्षणाच्...
Continue reading
हृता दुर्गुळेचा हटके लूक चर्चेत; दोन वेण्या, मोठे कान अन् निरागस अंदाज! ‘आली मोठी शहाणी’मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
Continue reading
टेन्शन… टेन्शन… टेन्शन! भारतालाही नेपाळसारख्या जलप्रलयाचा धोका? पश्चिम बंगाल डेंजर झोनमध्ये
नेपाळ-तिबेट सीमेवरील जलप्रलयानंतर हिमालयीन पट्ट्यातील कॅस्केडिंग डिझास्टरचा धोका चर्चेत...
Continue reading
क्षेत्रात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रतन टाटा हे
त्यांच्या साधेपणा आणि दानशूर स्वभावामुळे सर्वसामान्यांमध्ये
जास्त प्रचलित होते. भारताला जेव्हा जेव्हा कठीण काळात
मदतीची गरज लागली तेव्हा रतन टाटा यांनी सढळ हातांनी
मदत केली. रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला फक्त यशाच्या
सर्वोच्च शिखरावर पोहोचवलं नाही तर त्यांनी माणुसकीदेखील
जोपासली. त्यांनी आरोग्य क्षेत्रातही मोठं काम केलं. अनेक
सामाजिक संघटनांना आर्थिक मदत केली. अनेक सामाजिक
संघटनांसोबत ते जोडले गेले. त्यामुळे देशभरात रतन टाटा यांचं
आदराने नाव घेतलं जातं. रतन टाटा यांच्या निधननंतर संपूर्ण देश
शोकसागरात बुडाला आहे. अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज
ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल महत्त्वाची
मागणी केली आहे. उद्योगपती रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न
पुरस्काराने गौरवण्यात यावं, अशी मागणी राज ठाकरे यांनी
पत्राद्वारे केली आहे. तसेच भारतरत्न पुरस्कार हा हयात असतानाच
देण्यात यायला हवा. या विषयी काही निश्चित धोरण असणं
आवश्यक आहे. आपण ते आखाल याची आपल्याला खात्री आहे,
असं देखील राज ठाकरे म्हणाले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/todays-cabinet-will-be-closed-code-of-conduct-will-be-imposed-in-the-next-3-4-days/