महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार असताना पोहरादेवी
तीर्थक्षेत्राच्या विकासाची योजना आणली होती. परंतु त्यानंतर
महाविकास आघाडीचे सरकार आले. या सरकारने या योजनेला
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
ब्रेक लावला. आता पुन्हा महायुतीची सरकार आल्यावर ही
योजना सुरु झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
सांगितले. वाशिममध्ये बोलताना त्यांनी मविआ आणि
काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. प्रत्येक निवडणुकीत कर्जमाफीचं
आश्वासन देणे हा काँग्रेसचा हातखंडा आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस
आणि महाआघाडी सरकारने सिंचनाशी संबंधित अनेक कामे
रोखून धरले होते. पण आमचे सरकार आले आणि ही काम सुरू
केली. वाशिमधून बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, हरियाणामध्ये
मतदान होत आहे. हरियाणामधील लोकांनी मोठ्या संख्येने
मतदान करावे. आज नवरात्रीत मला माता जगदंबेच्या मंदिरात
त्यांचा आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य मिळाले. मी संत सेवालाल
महाराज आणि संत रामराव महाराजांच्या समाधीवर जाऊन त्यांचे
आशीर्वाद घेतले आहे. मी या दोन्ही संतांसमोर नतमस्तक होत
आहे. आज गोंडवाना राणी दुर्गावतीची जन्म जयंती आहे. गेल्यावर्षी
त्यांची ५०० वी जयंती साजरी केली होती. मी दुर्गावतीला नमन
करतो.