मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर
छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज
जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. अमित शाह आणि
देवेंद्र फडणवीस तुम्हाला सांगतो की सरकार दूजाभाव करू शकत
नाही. राज्यात आधी भाजप नव्हतं. तेव्हा गोपीनाथ मुंडे, प्रमोद
महाजन, बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे भाजप वाढली. उद्धव ठाकरे
आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या थोबाडीत मारून त्यांना दोघांना
एकत्रित आणायचं. समजावून सांगायच तर तुम्ही त्यांना बाजूला
केला. तुमच्यासोबत काम करणाऱ्यांची वाट लावली. त्या
बांगलादेशी बाईला आणलं आहे. अमित शाह यांना कत्तली
करायच्या का? दादागिरीने यांना खुर्ची आणायची आहे. पण
जनतेने राजकीय एन्काऊंटर केल्यास तुम्ही दिसणार नाही, अशा
शब्दात जरांगेंनी टीका केली आहे. अमित शाह आणि देवेंद्र
फडणवीस तुम्हाला सांगतो की सरकार दुजाभाव करू शकत नाही.
अमित शाह यांनी फडणवीस यांना सांगावं. शाह आणि फडणवीस
यांना सांगतो जर तुम्ही मराठा आणि कुणबी एक आहेत आणि हा
कायदा काढला तर ते गोडी गुलाबीने हाताळलं. तर तुम्हाला
सत्तेपासून कुणीच हटवू शकत नाही. तुम्ही जर व्यवस्थित नाही
हाताळले तर चीलमीची चहा पिण्याची वेळ येईल. मराठ्यांना
बाजूला ठेवलं तर अमित शाह तुमची घोडचूक असे. कोणतीही
यंत्रणा जर आणली तर तुम्ही संविधानाच्या कोणत्याच पदावर बसू
शकत नाही. असं मनोज जरांगे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/pm-kisan-nidhi-week-will-come-on-which-day/