आंध्र प्रदेशातील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या शुद्धीकरणासाठी
महाशांती यज्ञ करण्यात आला. तिरुमला तिरुपती देवस्थानम
(TTD) मंडळाच्या अधिका-यांसह 20 पुजारी आज सोमवारी
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
सकाळी 6 ते 10 पर्यंत चाललेल्या पंचगव्य परीक्षण (शुद्धीकरण)
मध्ये सहभागी झाले होते. विधीमध्ये लाडू आणि अन्नप्रसादाने
स्वयंपाकघर शुद्ध करण्यात आले. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू
यांच्या पक्ष टीडीपीने 18 सप्टेंबर रोजी राज्यातील वायएसआर
काँग्रेस सरकारच्या काळात तिरुपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या
लाडूंमध्ये (प्रसादम) प्राण्यांचे चरबीयुक्त तूप आणि माशाचे तेल
मिसळल्याचा आरोप केला होता. दुसऱ्या दिवशी, टीडीपीने
प्रयोगशाळेचा अहवाल दाखवला आणि त्याच्या आरोपांची पुष्टी
केल्याचा दावा केला. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांपैकी एक कृष्णा
शेषचल दीक्षितुलु सांगतात, “मंदिराच्या शुद्धीकरणासाठी काय
केले पाहिजे याचा प्रस्ताव सरकारने आणला. म्हणून आम्ही शांती
होम करण्याचा प्रस्ताव घेऊन व्यवस्थापनाकडे गेलो. 6 वाजता
सकाळी आम्ही सर्व भगवान बालाजीचा आशीर्वाद घेण्यासाठी
गर्भगृहात गेलो, आता सर्व काही शुद्ध झाले आहे, मी सर्व भक्तांना
विनंती करतो की त्यांनी बालाजीचे दर्शन घ्या आणि प्रसाद घरी
घ्या.
Read also: https://ajinkyabharat.com/renaming-of-14-itis-in-the-state/