मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आवाहन
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील
प्रचंड अॅक्टिव्ह झाले आहेत. मनोज जरांगे पाटील हे राजकीय
Related News
शाहिद कपूरचा ‘O’Romeo – तापसी पन्नूच्या ‘अस्सी’ला टक्कर, बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी
‘O’Romeo vs Assi : फेब्रुवारी 20 रोजी प्रदर्शित झालेल्या तापस...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : सहाव्या आठवड्यात कोण जाणार बॉटम 2 मध्ये? प्राजक्ता, सागर की दीपाली?
मराठी टेलिव्हिजन विश्वात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो म्हणजे
Continue reading
ऋषी सुनकांनी पंतप्रधान मोदींसमोर दिल्लीत वाहतुकीवर केले ‘ट्रोल’, AI वर भारताचा आत्मविश्वास अधोरेखित
दिल्ली - ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि काँर्जर्व्हेटि...
Continue reading
मायक्रोसॉफ्टची भारतासाठी ऐतिहासिक गुंतवणूक: AI मध्ये 50 अब्ज डॉलर्स, मध्यमवर्गीयांसाठी काय बदलणार?
भारतीय AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा टर्निंग पॉइंट य...
Continue reading
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा; महावितरणकडून ग्राहकांचे संरक्षण
सौरऊर्जा क्षेत्रातील काही प्रकल्प पुरवठादारांनी
Continue reading
गव्हाच्या पिठाऐवजी कोणते पीठ खाल्ल्यास वजन कमी होईल? तज्ज्ञांचा सल्ला
आजकाल वजन नियंत्रण हा सर्वांसाठी मोठा विषय बनला आहे. सततच्या गोंधळात, ताणतण...
Continue reading
अमेरिका-इराण संघर्ष: युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाची ताकद जास्त?
सध्या जागतिक स्तरावर मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अमेरिका आणि इराण य...
Continue reading
कोल्ड ड्रिंक पिण्याने गॅस आणि अॅसिडिटीवर आराम मिळतो का? तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
गॅस आणि अॅसिडिटीची समस्या आजकाल खूप सामान्य झाली ...
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट
अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट: माजी उप...
Continue reading
नेत्यांची गोची करणार असल्याचं चित्र आहे. कोणत्याही राजकीय
नेत्यांच्या सभांना जाऊ नका, असं आवाहनच मनोज जरांगे पाटील
यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची गोची होणार असल्याचं
चित्र आहे. मराठा समाजाने आधीच नेत्यांना गावबंदी केली होती.
आता मराठा समाज सभेला नाही आला तर राजकीय पक्षांना बड्या
नेत्यांच्या सभेसाठी गर्दी जमवणं कठिण होणार आहे. मनोज जरांगे पाटील
हे बीडच्या बेलगाव येथे होते. यावेळी त्यांनी बोलताना हा इशारा दिला आहे.
माझं आमरण उपोषण 17 तारखेपासून सुरू होणार आहे. उपोषणापूर्वी
आराम आवश्यक असतो म्हणून उद्यापासून कुठेही कार्यक्रमाला जाणार नाही.
मी मुद्दाम आमरण उपोषण करत नाही. माझा मायबाप समाज आरक्षणाची
आशेने वाट पाहत आहे. समाज म्हणतो आमच्या लेकरांची शेवटची आशा
तुम्ही आहात. सरकार आरक्षण देणार नसेल तर मला माझ्या समाजासाठी
लढावे लागणार आहे. माझा जीव गेला तरी हरकत नाही, असं मनोज जरांगे
पाटील म्हणाले. महाराष्ट्रमध्ये मणिपूर होणार आहे. त्यांना दंगली घडवायच्या
आहेत. पण तुम्ही शांत रहा आणि सावध रहा. त्रास देणाऱ्याला गपागप पडायचे
आहे. मी एका एका काठीचा हिशोब घेणार आहे ( अंतरवाली मधील लाठीचार्ज)
कितीही त्रास झाला तरी हटायचे आणि मतदान केंद्रावर दाखवून द्यायचे आहे.
मराठ्यांनी कोणाच्या सभेला जायचे नाही, असं आवाहनही त्यांनी केलं.
Read also: https://ajinkyabharat.com/ajit-pawar-got-20-candidates/