जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु
आहे. १९ सप्टेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे.
काश्मीरमध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. नॅशनल कॉन्फरन्स
Related News
अजिंक्य भारत प्रतिनिधी | जानोरीमेळ
निंबा अंदुरा सर्कलमधील गजबजलेल्या मोखा गावात जानोरीमेळ गट ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार कारभाराचा प्रत्यय
सध्या ग्रामस्थांना येत आहे. ऑक्टोबर २०२४...
Continue reading
वणीसह परिसरात दि. 18 ला 5 वाजताच्या दरम्यान पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी
लावली त्यात शहर तसेच परिसरात मोठे नुकसान झाले असून अनेकांचे घराचे टिनपत्रे, वॉटर टँक, झाडे,
कं...
Continue reading
अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या दहीगाव येथील घटनेत हिंदू समाज बांधवांवर
खोटे व चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ आज तेल्हारा बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले ह...
Continue reading
अलीगढ (उत्तर प्रदेश) :
अलीगढ शहरातील अतरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 'ख्वाजा' नावाच्या हॉटेलमध्ये एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे.
येथे जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना देवी-दे...
Continue reading
नवी दिल्ली : तब्बल पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा 2025
मध्ये सुरू होणार आहे. भारत आणि चीनमधील द्विपक्षीय तणाव कमी झाल्यानंतर ही ऐतिहासिक यात्रा
पुन्हा ...
Continue reading
आई-पुत्राने मिळून फरशीच्या तुकड्याने केलं हत्येचं भयावह कृत्य
पुणे – चंदननगर परिसरात गुरुवारी रात्री एका तरुणाचा फरशीच्या तुकड्याने वार
करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे....
Continue reading
हायवे लगत झाडांना आग लावून पाडण्याचे कटकारस्थान; वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे वाढत आहे धाडस
पातूर (ता.१८ एप्रिल): शहर व परिसरातील झाडे तोडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून
आता ‘...
Continue reading
अकोला –
ख्रिश्चन धर्मातील अत्यंत पवित्र आणि दु:खद दिवस मानला जाणारा गुड फ्रायडे अकोला
शहरात भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
येशू ख्रिस्तांना क्रूसावर चढवण्यापूर्वी ज्या यातना देण...
Continue reading
जालना: एका महिन्याच्या चिमुरड्या मुलीला विहिरीत फेकणाऱ्या आई-वडिलांना अटक
जालना जिल्ह्यातील चंदनझिरा येथे माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
अवघ्या एका महिन्या...
Continue reading
उत्तराखंडातील ऋषिकेशमध्ये राफ्टिंगदरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली असून,
एका युवकाचा गंगा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत अ...
Continue reading
आज जय श्री राम ग्रुप ने परस गौ रक्षण केंद्र में गौसेवा का एक सराहनीय कार्य किया।
ग्रुप के सदस्यों ने मिलकर गौमाताओं को गर्मी से राहत देने हेतु 500 किलो तरबूज खिलाए।
गर्मी के ...
Continue reading
अकोला:
शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
शहरातील आठ प्रार्थनास्थळांमध्ये ...
Continue reading
आणि काँग्रेसने निवडणूकपूर्व युती केली आहे. भाजप येथे एकटा
लढत आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप आणि इंडिया आघाडीमध्ये
मुख्य लढत होणार आहे. या निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा कलम ३७०
आहे. निवडणूक प्रचारादरम्यान कलम ३७० हटवण्याचे श्रेय भाजप घेत
आहे. हे कलम आता इतिहासजमा झाला आहे. ते कधीच परत येऊ शकत
नाही, असं भाजपचं म्हणणं आहे. दुसरीकडे, नॅशनल कॉन्फरन्स आपल्या
अधिकारात नसतानाही कलम ३७० पुन्हा लागू करणार असल्याचे सांगत
आहे. अशातच निवडणुकीत उतरलेल्या जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री
मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी कलम ३७० बाबत महत्त्वाचे
विधान केलं आहे. पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाकडून बिजबेहारा विधानसभा
मतदारसंघातून मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांना उमेदवारी
देण्यात आली आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत
महत्त्वाचे विधान केलं आहे. मला एका महानगर पालिकेचा मुख्यमंत्री व्हायचे नाही,
असं रोखठोक विधान इल्तिजा मुफ्ती यांनी केलं आहे. “जेव्हा तुम्ही एखाद्या राजकीय
कुटुंबात वाढता तेव्हा बाहेरचे लोक म्हणतात की तू पुढची मुख्यमंत्री असणार
आहेस. याने मला खूप चांगले वाटेल असं लोकांना वाटतं. पण हे एक काटेरी मुकूट आहे.
जेव्हा तुम्ही त्या पदावर जाता तेव्हा तुमची शक्ती कमी होते. लोक म्हणतात की,
तुम्ही पुढच्या मुख्यमंत्री होणार आहात तेव्हा मला ती प्रशंसा वाटत नाही. मला खूप
पुढे जायचं आहे. मला एका महानगर पालिकेचा मुख्यमंत्री व्हायचे नाही. आमचा
स्वतंत्र राज्याचा दर्जा होता, आमचे कायदे होते. कलम ३७० आम्ही पुन्हा आणू,”
असं इल्तिजा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. “मी इतक्या गावात जाते की तिथल्या लोकांना
पिण्याच्या पाण्याची जोडणी किंवा रस्ते नाहीत. मेहबुबा मुफ्ती यांचा आग्रह मी मान्य
केला आहे. मी थोडी दबंग प्रकारची आहे, मेहबूबा मुफ्ती भावनिक आहेत. तुम्ही
राजकारणात गेलात तर सर्वांचे ऐकून घ्याल आणि काम कराल, असे लोकांनी मला
सांगितले,” असंही इल्तिजा मुफ्ती म्हणाल्या.
Read also: https://ajinkyabharat.com/reservation-cannot-be-achieved-by-anyone-ramdas-athawale/